राजकारण

Gaurav Gogoi : ब्रह्मपुत्रेवर चीनकडून धरण भारतासाठी धोकादायक

नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनरेखा आहे. त्यावर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याचा चीनने नुकताच घेतलेला निर्णय देशाच्या जलसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करतो, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी…

Read more

Eknath Shinde : शिंदेंची ‘आपत्ती निवारण’मध्ये होणार एन्ट्री!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्याने महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चर्चा उघडपणे सुरू झाली होती. मात्र आता या…

Read more

Modi AI : ‘एआय लिहितेय मानवतेसाठी कोड’

पॅरिस : ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य, शिक्षण, कृषी यांसारख्या क्षेत्रांतील सुधारणांद्वारे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी होऊ शकतो. त्याअर्थाने एआय हे मानवतेसाठी कोडच लिहित आहे,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

EVM hearing : ईव्हीएमवरील डेटा हटवू नका

नवी दिल्ली : पडताळणी प्रलंबित असलेल्या ईव्हीएमवरील डेटा हटवू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाला दिले. तसेच ईव्हीएम पडताळणीसाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे, तोही…

Read more

Shaktipeth Highway : शक्तीपीठ महामार्ग शेतकरी, उद्योजकांसाठी

कोल्हापूर : प्रतिनिधी : बारा जिल्हे आणि साडेतीन शक्तीपीठ यांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग शेतकरी, उद्योजकांच्या हिताचा आहे. शक्तीपीठ विरोधाची कारणे जाणून घेऊन गैरसमज दूर केले जातील. उद्योजक आणि शेतकरी वर्गांकडून…

Read more

Sonia Gandhi : १४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर

नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…

Read more

Akhilesh slams yogi : प्रयागराजमधील भाविकांची स्थिती गंभीर

नवी दिल्ली : प्रयागराजमधील वाहतूक कोंडीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.  त्यामुळे भाविकांची स्थिती गंभीर होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. (Akhilesh slams yogi) प्रयागराजमधील…

Read more

Raut attacks hajare : मोदी काळातील घोटाळ्यांबाबत हजारे गप्प का?

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात गेल्या ११ वर्षात देशात आणि राज्यात इतके घोटाळे, भ्रष्टाचार झाले. लोकशाहीवर हल्ले करण्यात आले. त्याबाबत अण्णा हजारे एका शब्दानेही का बोलले…

Read more

Biren Singh : बीरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार

नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. इम्फाळमधील राजभवन येथे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामापत्र सुपूर्द केले. मणिपूरमध्ये मागील…

Read more

delhi vote share : भाजप, ‘आप’च्या मतात केवळ अडीच टक्क्याचा फरक

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाचा २६ जागांच्या फरकाने पराभव केला, परंतु दोन्ही पक्षांमधील मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ २.०६ टक्के इतकाच आहे. भाजपने ४५.६१%  मते घेत…

Read more