राजकारण

मुख्यमंत्री महोदय, आतातरी सांगा दहावी पास कधी झालात?

`आपले पंतप्रधान फक्त एमए पास आहेत असं नाही, तर बीएसुद्धा पास आहेत हे मनाला सुखावणारं आहे. त्यांचं बीए पास असणं म्हणजे ते मॅट्रिकसुद्धा पास असणार याची खात्री देणारं आहे….` असं हिंदीतले…

Read more

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १२ मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३…

Read more

अमरावती अत्याचार प्रकरणातील सर्व पीडिता मुस्लिम समाजातील 

जमीर काझी :  मुंबई :  भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा…

Read more

शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरुच राहणार : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्ग’ हा विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घोट घेणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राज्यातील तमाम शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असून, हा महामार्ग रद्द…

Read more

महायुतीकडून डुबता महाराष्ट्र बनवण्याचे पाप  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत…

Read more

मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसद अधिवेशन वादळी ठरणार?

संसदेचे १६ ते १८ एप्रिलअखेर चालणारे विशेष अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाईल. या विधेयकांतर्गत, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला…

Read more

न्यायव्यवस्थाच आरोपीच्या पिंजऱ्यात

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात थेट न्यायाधीशांनाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. तुम्ही आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आहात,त्यामुळं माझ्यासारख्या विरोधी विचारधारेच्या व्यक्तिला तुमच्याकडून न्याय मिळेल, याची खात्री…

Read more

लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढणार; महिलांना एक तृतीयांश आरक्षण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संविधान (एकशे एकतीसवी दुरुस्ती) विधेयक, २०२६ च्या माध्यमातून लोकसभेच्या रचनेत महत्त्वपूर्ण फेरबदल प्रस्तावित केला आहे.  या दुरुस्तीतून लोकसभेची सदस्य संख्या सध्याच्या ५४३ वरून ८५० पर्यंत…

Read more

महायुती सरकारमुळेच तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात :  हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे…

Read more

फोंड्या माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये?

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे नवीन आराखडा जाहीर केला आहे. आता हा मार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. त्यावर टीका करताना खासदार राजू…

Read more