पोलिस डायरी

“ते” चार नेते दादांना त्रास देत होते : रोहित पवार  

जमीर काझी :  मुंबई : विमान अपघाताच्या काही दिवसांपूर्वीपासून त्यांच्या पक्षातील चार नेते अजित दादांना त्रास देत होते, त्यांना कंट्रोल करणे शक्य नसल्याने त्यांना पक्षावर ताबा मिळवता आला नव्हता, असा खळबळजनक…

Read more

मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून केजरीवालांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उप मुख्यमंत्री मनोष सिसोदिया आणि इतर २३ जणांची मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष…

Read more

अजित पवार अपघाताचा सीआयडी तीन अँगलने करणार तपास

पुणे : प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करताना डीजीसीएसह विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढल्यानंतर आज…

Read more

शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष मुक्तता 

मुंबई : प्रतिनिधी :  भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या कंपनीने मीरा भाईदर येथील शौचालय बांधण्यात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल बदनामीच्या…

Read more

शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावा

मुंबई :  विशेष प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी  सरकारला धारेवर धरले.…

Read more

अजित पवारांच्या अपघाताची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करा

जमीर काझी :  मुंबई : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन…

Read more

अजित पवार विमान अपघात प्रश्नी शिवसेना, काँग्रेसने संसदेत आवाज उठवावा

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघाताचा तपास योग्य, पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आवाज उठवणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे…

Read more

महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता 

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…

Read more

महावितरणमध्ये १२२  कोटीचा अपहार ; सहा कंपन्यावर गुन्हा दाखल 

जमीर काझी  : मुंबई : महायुती सरकार व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या  महाराष्ट्र शासनाच्या ‘सौरकृषी ऊर्जा वाहिनी २.०’ योजनेअंतर्गत झालेल्या १२२.८५ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळा उघडकीस…

Read more

गोगावलेच्या पुत्रावरील गुन्ह्यांचा तपास  अधिकाऱ्याची सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी 

जमीर काझी : मुंबई : उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढल्याने चर्चेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या महाडमधील राडा प्रकरणात आता नवे वळण मिळाले आहे.…

Read more