देश-विदेश

ज्ञानपीठ पुरस्कार वादात का सापडलाय?

तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथु यांना २०२५ सालासाठीचा ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा १४ मार्च रोजी करण्यात आली. एखाद्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे हा त्या भाषेचा गौरव मानला जातो.…

Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी हरवली?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ऐतिहासिक टोपी खरोखरच हरवली आहे का? नेताजींच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी टोपी सुपूर्द केली होती. या टोपीच्या संदर्भाने…

Read more

आर्किमिडीजने वाचवला हत्ती! ३० फूट खोल विहिरीतील थरारक बचावकार्य

रात्रीच्या अंधारात ३० फूट खोल विहिरीत पडला एक प्रचंड हत्ती! मृत्यू समोर उभा होता, पण वन अधिकाऱ्यांनी बुद्धीचातुर्य वापरून विज्ञानाचा वापर केला. – आर्किमिडीजचे तत्त्व! विहिरीत पाणी भरून हत्तीला तरंगवत बाहेर…

Read more

भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का?

“तेरा वर्षांपासून कोमात असलेल्या मुलाला मुक्ती मिळाली… सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच ‘पॅसिव्ह युथेनेशिया‘ला मंजुरी दिली. हा ‘मृत्यूचा अधिकार‘ आहे की ‘दया‘? या निकालामुळं भारतात इच्छामरणाचा मार्ग खुला झालाय का? संपूर्ण देशवासीयांच्या मनात या विषयानं हलकल्लोळ माजवलाय. ३२…

Read more

रा.स्व.संघाचा न्यूनगंड दर्शन सोहळा

मोठेच गमतीशीर दृश्य होते. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये संघाच्या शंभरीनिमित्त ‘नए क्षितिज’ हा संघाबद्दलचे ‘समज-गैरसमज दूर करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकशाही आणि संघ, संघ आणि नेहरु आणि…

Read more

हिंदूशाहीची वाटचाल आणि राहुल गांधी नावाचा अडथळा

मोदींचा भाजप फासिस्ट, हुकूमशाहीवादी आहे अशी टीका अनेकदा होते. पण तो नेमके काय करतो आहे, याबाबत अनेकांना स्पष्टता नसते. राहुल गांधी न घाबरता मोदींवर थेट टीका करतात म्हणून किंवा ते…

Read more

हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय आहे?

कोणताही देश बदललेल्या परिस्थितीनुसार आपले परराष्ट्र धोरण बदलू शकतो. तो नवे मित्रदेश तयार करू शकतो. आणि जुन्या मित्रदेशांपासून हळूहळू दूरही जाऊ शकतो. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींना पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यापासून पळ…

Read more

परराष्ट्र धोरणाचे अवघड जागेचे दुखणे

कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण एक दोन वर्षात तयार होत नाही. त्याला काही दशकांचा आधार असतो. हे धोरण अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर आधारित असते. नरेंद्र मोदी सरकारने आपले एक तप पूर्ण…

Read more

काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाचा पोरखेळ

नवी दिल्लीतल्या एआय समिटदरम्यान युवक काँग्रेसच्या फसलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर जे समर्थनाचे संदेश येत आहेत, ते मला पक्षाच्या भविष्यासाठी काही प्रमाणात सकारात्मक वाटतात. कोणताही पक्ष यशस्वी व्हायचा असेल तर त्याच्याकडे…

Read more

भारताला चावला चीनचा एआय कुत्रा

दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून…

Read more