इम्रान खान जिवंत, पण मानसिक छळ; बहिणीचा आरोप
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जिवंत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. पण तरुंगामध्ये मानसिक छळ सहन करावा लागत आहे, या सर्व घटनांना लष्कर प्रमुख असम मुनीर जबाबदार…
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जिवंत असून त्यांची प्रकृती ठीक आहे. पण तरुंगामध्ये मानसिक छळ सहन करावा लागत आहे, या सर्व घटनांना लष्कर प्रमुख असम मुनीर जबाबदार…
आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे काही व्यक्तिमत्व एखादे क्षेत्र, विभागाशी इतके एकरूप होऊन जातात की ते त्या त्या क्षेत्राची ओळख बनून अजरामर होतात, सत्यागृह,अहिंसात्मक आंदोलन म्हटले राष्ट्रपिता महात्मा गांधी,तसेच सनईवादनाशी बिस्मिला खाँ,…
नवी दिल्ली : उप राष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यसभेच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या स्वागतपर भाषणात विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनगडांवर केलेल्या वक्तव्याने राज्यसभेत गोंधळ…
नवी दिल्ली : “विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका,…
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीचे प्रदर्शन केले असले तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरचे संकट टळले आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व…
विदिशा (मध्य प्रदेश) येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक यूरोशियन ग्रिफन गिधाड तब्बल पंधरा हजार किलोमीटर उडत कझाकस्तानपर्यंत गेले आणि पुन्हा भारतात परत आले. अनेक देश ओलांडत केलेला हा प्रवास “अभूतपूर्व…
बेंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्ष उफाळला असताना आज शनिवारी नवीन नाट्य पहायला मिळाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भेट घेऊन दोघांनी ब्रेकफास्ट केला. आम्ही दोघेही एकत्रित आहोत…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबऱ) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत जीडीपी ५.६ टक्के होता.…
नवी दिल्ली : हाँगकाँगमधील तैपोतील सात इमारती जळून खाक झाल्या असून त्यामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीतील ७०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून अद्याप ३०० जण बेपत्ता आहे. मृत्यांची…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याने युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात संविधान दिनी करण्यात…