Gill run out : पावसाचा व्यत्यय, भारत ३ बाद ८५ धावा
लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी क्रिकेट स्पर्धेत तेंडूलकर अँडरसन क्रिकेट ट्रॉफीमधील अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताने ३ बाद ८५ धावा केल्या. भारताची सलामीची जोडी…