India defeated : खराब फलंदाजीने भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या टी-२० क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने चार गड्यांनी सहज विजय मिळवला. भारताच्या स्टार खेळाडूंनी केलेल्या खराब फलंदाजीने भारताचे १२५ धावांचे माफक आव्हान…