एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची भीती
जमीर काझी : मुंबई : निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेमध्ये मध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यातून १ कोटी ८० लाख लोकांचा सर्व्हे अजुन राहिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची…