एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची भीती 

जमीर काझी : मुंबई : निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेमध्ये मध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यातून १ कोटी ८० लाख लोकांचा सर्व्हे अजुन राहिला आहे. त्यामुळे  बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची…

Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीला भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्याबरोबर विविध प्रकल्पांबाबत चर्चा करत त्यांना पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाचे…

Read more

स्मृती इराणी रिटर्न, अमित मालवीय आऊट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांच् कमबॅक झाले…

Read more

एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतही घोटाळा?

जमीर काझी : मुंबई : भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा…

Read more

नौदलातील जवानाची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या 

जमीर काझी :  मुंबई :  स्वातंत्र्याच्या दिनी नौदलातील एका जवानाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलासह आपल्या आयुष्याचा अंत करण्याची घटना समोर आली आहे. कुलाब्यातील नौदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान असलेल्या नेव्हीनगरात…

Read more

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव वाचला असता

जमीर काझी :  मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे दिवगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर संमती देताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी…

Read more

माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. गोकुळचे माजी संचालक करणसिंह गायकवाड आणि जिल्हा…

Read more

गोपीनाथ मुंडे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार असल्यासंदर्भातील वक्तव्य केले आहे. आणि वृत्तवाहिन्या त्याला गौप्यस्फोट म्हणून सादर करीत आहेत. खरेतर पृथ्वीराज चव्हाण जे सांगताहेत त्यात नवीन काहीच नाही.…

Read more

सावरकरांबद्दलचे वक्तव्यः राहुल गांधी यांच्याविरोधातील तक्रार रद्द

दिल्लीः विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी तक्रार आणि उत्तर प्रदेशातील कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेले समन्स पूर्णपणे रद्द केले. (supreme…

Read more

शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाला मिळणार? ठाकरे की शिंदे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेसंदर्भातील खटल्याची सुनावणी सलग पाच दिवस चालली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी जोरदार मांडणी केली. त्यामुळं…

Read more