लोकांच्या टोमण्यांना वैतागून बापाने मुलाचा जीव घेतला

बेळगाव : विजयपूर जिल्ह्यातील नागठाण गावात एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. ‘मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही’ असे टोमणे गावातील लोकांनी वारंवार मारल्यामुळे जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कृष्णा नदीत…

Read more

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

झंस्कार नदीवर यंदा स्थिर बर्फ तयार झाला नाही, त्यामुळे दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच चादर ट्रेक स्थगित करण्यात आला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उबदार होत चाललेल्या हिवाळ्याचा स्थानिकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे. (Chadar trek’s cancellation) लेह, लडाख: यंदाच्या हिवाळ्यात…

Read more

आयजी  दत्ता कराळे, आयपीएस बाळासाहेब पाटील, सोमनाथ घार्गेची चौकशी करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सगळीकडे जोरात सुरु असून ‘जामतारा’ रॅकेट प्रमाणेच महाराष्ट्रातही अशा बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना फसवून शेकडो कोटीचा  गोरखधंदा सुरु आहे, असा गंभीर…

Read more

राष्ट्रीय हॅकॅथॉन स्पर्धेत डी. वाय. अभियांत्रिकी महाविद्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला.  

कोल्हापूर :  राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन  स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ लक्षवेधी ठरली. सांगली जिल्ह्यातील आष्टा…

Read more

मुख्यमंत्री महोदय, आतातरी सांगा दहावी पास कधी झालात?

`आपले पंतप्रधान फक्त एमए पास आहेत असं नाही, तर बीएसुद्धा पास आहेत हे मनाला सुखावणारं आहे. त्यांचं बीए पास असणं म्हणजे ते मॅट्रिकसुद्धा पास असणार याची खात्री देणारं आहे….` असं हिंदीतले…

Read more

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १२ मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३…

Read more

अमरावती अत्याचार प्रकरणातील सर्व पीडिता मुस्लिम समाजातील 

जमीर काझी :  मुंबई :  भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अनेक तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा…

Read more

शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरुच राहणार : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्ग’ हा विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घोट घेणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राज्यातील तमाम शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध असून, हा महामार्ग रद्द…

Read more

महायुतीकडून डुबता महाराष्ट्र बनवण्याचे पाप  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत…

Read more

मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसद अधिवेशन वादळी ठरणार?

संसदेचे १६ ते १८ एप्रिलअखेर चालणारे विशेष अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाईल. या विधेयकांतर्गत, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला…

Read more