काँग्रेसने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला : अनंत गाडगीळ

 जमीर काझी :  मुंबई :  गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार,  पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करण्यात येत असलेल्या स्तुतीसुमनाबद्दल प्रदेश  काँग्रेसचे जेष्ठ…

Read more

जागतिक बाजारात सोन्याला इतके महत्त्व का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. त्या निमित्ताने सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे प्रभावित होतात यावर एक नजर टाकूया. (Gold market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे…

Read more

ऑलिव्ह रिडले कासवांची १.६५ लाख पिल्ले समुद्रात

चेन्नईः तमिळनाडू किनारपट्टीवर यंदाच्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत सुमारे १.६५ लाख ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे. (Olive…

Read more

पंतप्रधानांच्या आवाहनामुळे आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

मुंबई  :  देश कठीण परिस्थितीतून जात असल्याने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीबद्दल केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न…

Read more

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more

अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा (IMD Weather Predictions)

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत वातावरणात अचानक बदल झाला असून उत्तर भारतासह अनेक राज्यांत पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि गुजरातमधील…

Read more

दहापैकी चार विद्यार्थ्यांचा बारावीपूर्वीच शाळेला रामराम

नवी दिल्ली : भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेसमोर माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्याचे गंभीर आव्हान उभे असल्याचे नीती आयोगाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (NITI Aayog Report on School Education)…

Read more

मनरेगाच्या रोजगारांत २०२५-२६ मध्ये मोठी घट

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…

Read more

परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन करून मोदी निघाले सात देशांच्या दौ-यावर

नवी दिल्लीः पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आत्मनिर्भरतेकडे वळण्याचे आवाहन केले. मात्र, दुस-याच दिवशी अनेक वाहनांचा ताफा…

Read more

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…

Read more