मंदिराचा सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आहे. तीस जण जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले…

Read more

घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार : अमित शाह

कोल्हापूर : प्रतिनिधी : जो देशात जन्मला तोच देशात राहील. घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या…

Read more

पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायाधीश नावंदर यांनी ठोस पुराव्याअभावी निर्दोष…

Read more

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातले आरोपी का सुटले?

मुंबईः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. ३ जून २००६…

Read more

भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी ऑपरेशन कमळ करावे लागेल : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : भाजप ही पोरं पळवणारी टोळी असून सत्तेच्या भुकेपोटी इतर पक्ष फोडत आहेत. भाजपच्या फोडीफोडीच्या राजकारणापासून वाचवण्यासाठी, सत्तेतून खाली खेचण्याठी देशातील जनतेला ऑपरेशन कमळ करावे लागेल, असे…

Read more

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?

मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली…

Read more

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४२ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद

कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४२ वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे २५ हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये…

Read more

अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा राजू शेट्टीचा इशारा   

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळाले नाही तर अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिला.…

Read more

सावरकरांचे ब्रिटिशांकडे दहा वेळा दयेचे अर्ज

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली. त्यांनी न्यायालयात कबूल केले…

Read more

रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

जमीर काझी : मुंबई  : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होण्यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून…

Read more