देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे!
बेळगाव : प्रतिनिधी : देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे ! अशी चिठ्ठी एका मंदिराच्या हुंडीत सापडल्याने चर्चेचा विषय झाला आहे. कर्नाटकसह सीमाभागात या चिठ्ठीची चर्चा सुरू आहे. गावातील…
बेळगाव : प्रतिनिधी : देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे ! अशी चिठ्ठी एका मंदिराच्या हुंडीत सापडल्याने चर्चेचा विषय झाला आहे. कर्नाटकसह सीमाभागात या चिठ्ठीची चर्चा सुरू आहे. गावातील…
जमीर काझी : मुंबई : महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या ‘सौरकृषी ऊर्जा वाहिनी २.०’ योजनेअंतर्गत झालेल्या १२२.८५ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळा उघडकीस…
मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना…
वाळवा : प्रतिनिधी : आगामी काळात ए.आय. (कृत्रिम बुध्दीमत्ता) मुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. ए.आय.मुळे जेवढा विकास होणार आहे तेवढेच प्रश्न निर्माण होणार आहेत. काळानुसार बदलला तरच…
जमीर काझी : मुंबई : गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून विरोधी महाविकास आघाडीने मंगळवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आक्रमक पवित्रा…
मुंबई : प्रतिनिधी : सरकारकडे पैसा नाही त्यामुळे अनेक योजना बंद केल्या जात आहेत. आहे त्या योजनांना निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, सरकारची…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं जनतेतून आवाज यायचा, एकच वादा अजित दादा. राजकारणात एकसंघपणे काम करावे हे अजितदादाचे स्वप्न होते . हे करत असतानाचा नियतीने घात…
मुंबई : प्रतिनिधी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज बुधवारी भाजप प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. कोल्हापुरचे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच प्रदेश कार्यकारणीत…
मुंबई : ठाण्यातील एका ३० वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानाने पायाला चावा घेतल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आयश अमीन असे त्याचे नाव असून…
जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जोपर्यंत सर्व शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्याचा छडा लावत राहणारच. आपण कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. आतापर्यंत केवळ २०…