संगमनेर मध्ये शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला

अहिल्यानगर : प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक घटना घडली. दुपारी…

Read more

हर्षवर्धन सपकाळांनी घेतली इराणचे कॉन्सुल मोतलाघ यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी :  अमेरिका इस्त्राईल इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस व इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून…

Read more

कोल्हापूर झेडपी अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील बिनविरोध  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी केल्यानंतरही मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

बीएमसीकडून युतीच्या आमदार -खासदारावर ३०० कोटींची खैरात! ; अनिल परबांचा हल्लाबोल

जमीर काझी  : मुंबई :   मुंबई महापालिकेच्या तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात सत्ताधारी युतीच्या आमदार-खासदारांना ३०० कोटीच्या निधी दिला असल्याची बाब माहितीच्या अधिकार कायद्यातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. याबाबत अनिल…

Read more

कोल्हापुरात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२६” फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत…

Read more

अधिवेशनाचे  बनावट प्रवेश  पास पाच हजारात  उपलब्ध; उद्योगमंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर 

जमीर काझी :  मुंबई :  विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या अफवेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र महायुती सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याची पोलखोल करीत सरकारला…

Read more

अजित पवार गटातील आमदारांचे  तटकरे-पटेल यांच्यापुढे लोटांगण; विकास लवांडेंचा घणाघात

जमीर काझी : मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला दीड महिना उलटला असला तरी अद्यापही त्याचे गूढ उलगडलेले नाही. महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी…

Read more

ज्ञानपीठ पुरस्कार वादात का सापडलाय?

तामिळ कवी आणि गीतकार वैरामुथु यांना २०२५ सालासाठीचा ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा १४ मार्च रोजी करण्यात आली. एखाद्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणे हा त्या भाषेचा गौरव मानला जातो.…

Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी हरवली?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ऐतिहासिक टोपी खरोखरच हरवली आहे का? नेताजींच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी टोपी सुपूर्द केली होती. या टोपीच्या संदर्भाने…

Read more

राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्लीः साहित्य अकादमीने २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली असून मराठीमध्ये चित्रकार राजू बाविस्कर यांच्या `काळ्या निळ्या रेषा` या आत्मचरित्राची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. साहित्य अकादमीने २४ भाषांमधील…

Read more