दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने मालिका जिंकली
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले.…
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले.…
ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपर, बोअर कमांडो, राजकारणी, ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री, तत्त्वज्ञ, वकील, वैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात…
रायपूर : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऋतुराज गायकवाड (१०५), विराट कोहली (१०२) यांनी शतके झळकावत तिसऱ्या गडासाठी १८५ धावांची भागिदारी केली. महाराष्ट्राच्या ऋतुराजने धुवाँदार फलंदाजी करत ७७…
गुवाहटी : दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येने पराभवाची नोंद झाली आहे. दक्षिण अफ्रिकेने मालिका २-० अशी जिंकली. २५ वर्षात भारतात पहिली कसोटी…
गुवाहटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१ धावात गारद झाला. रस्ता म्हणून वर्णन केलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनने सहा गडी बाद…
पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी अवघ्या दोन दिवसात खलास झाली. १०० वर्षानंतर दोन्ही देशातील कसोटी दोन दिवसात संपली. १९२१ मध्ये नॉटिंगहॅममध्ये दोन दिवसात कसोटीचा निकाल…
गुवाहटी : दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सावधपणे खेळ करत पहिल्या दिवशी दिवसअखेर ६ बाद २४७ धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने तीन बळी मिळवले. ट्रिसस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा…
कोलकोता : ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून १६ बळी गेले. भारताचा डाव १८९ धावांवर संपल्यावर भारताने नाममात्र आघाडी…
नवी दिल्ली : विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना संघावर करोडो रुपये बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारत महिला संघाला ९० कोटी रुपयेहून अधिक रक्कम बक्षिस म्हणून…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठात शिकण्यासाठी आलेल्या विदेशातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. विविध देशांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत…