Pahalagam attack

Raut critcizes Shah: मी शहांचा राजीनामा मागितला असता

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मी मुद्दाम गेलो नाही. गेलो असतो तर पहिल्यांदा गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला असता. त्यामुळे आपल्या सर्वांची…

Read more

Pak’s appeal to residents: दोन महिन्यांचा रेशनसाठा ठेवा

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे…

Read more

Kashmiriyat: काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…

काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे,  इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…

Read more

CM announces aid : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ पर्यटकांसह एक स्थानिक तरूण मृत्युमुखी पडला होता. या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे.…

Read more

Khawaja Asif : अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर

नवी दिल्ली : आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ‘‘आम्ही आमचे सैन्य…

Read more

Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

नवी दिल्ली : राजाचे कर्तव्य आहे लोकांचे रक्षण करणे आणि राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंचालक मोहन भागवत यांनी  शनिवारी (२६ एप्रिल) व्यक्त केले.…

Read more

Eknath shinde’s assistance: काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या २० वर्षांच्या स्थानिक…

Read more

Rahul Gandhi visit: दहशतवादाविरुद्ध एकजूट असणे महत्त्वाचे

श्रीनगर : दहशतवादाचा पराभव करण्यासाठी भारताने एकसंघ राहणे महत्त्वाचे आहे, असे मत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) व्यक्त केले. (Rahul Gandhi visit) पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर…

Read more

Sharad Pawar : आम्ही सरकारच्या पाठीशी, पण निर्णय तडीस न्या

मुंबई : पहेलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तातडीने निर्णय घेत पाकिस्तानला दिलेला संदेश योग्यच आहे. अशावेळी सर्वपक्षीयांनी सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे. त्याचवेळी सरकारने घेतलेले निर्णयही तडीस नेले पाहिजे, अशी अपेक्षा…

Read more

Top Terrorist killed: ‘एलईटी’च्या दहशतवाद्याचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तालिबा (एलईटी) चा एक सहकारी अल्ताफ लल्ली याचा खात्मा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ( Top Terrorist…

Read more