महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी
राज्यसभेत २०१० मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते, त्या वेळी मी नीतिश कुमार यांच्या पक्षाकडून राज्यसभेचा सदस्य होतो. त्यावेळचा घटनाक्रम पाहिला तर स्पष्टपणे आठवते की, या मुद्द्यावर आमच्या पक्षामध्ये गंभीर…
राज्यसभेत २०१० मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते, त्या वेळी मी नीतिश कुमार यांच्या पक्षाकडून राज्यसभेचा सदस्य होतो. त्यावेळचा घटनाक्रम पाहिला तर स्पष्टपणे आठवते की, या मुद्द्यावर आमच्या पक्षामध्ये गंभीर…
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत बंपर यश संपादन केल्यानंतर नीतिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची दहाव्यांदा शपथ घेतली. दहाव्यांदा शपथ घेणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. नीतीश कुमार यांच्यासमवेत सम्राट चौधरी…
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने २४३ विधानसभा जागांपैकी २०५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. बिहारच्या राजकारणात सर्वात जास्त ९१ जागा जिंकून मोठा पक्ष बनला आहे. नीतीशकुमार यांच्या…
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे बाहेर पडले. सर्वच जनमत चाचण्यांनी एनडीए ला मोठा विजय मिळेल असा कौल दिला आहे.…
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूकीतील औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा येथील जाहीरसभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी उच्च जातीचा संदर्भ देत १० टक्के लोक लष्करावर नियंत्रण ठेवतात असा…
पाटणा : “रफ्तार पकड चुका बिहार, फिर से एनडीए सरकार” या घोष वाक्यासह बिहार विधानसभेच्या अठराव्या निवडणुकांना सामोरे जात असताना पुन्हा एकदा सत्तेवर येऊ पाहणाऱ्या एनडीए सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा…
बिहारमध्ये निवडणुका नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असल्या तरी ते मुख्यमंत्री असणार नाहीत, असं थेट नसलं तरी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलंय. अमित शाह यांनी हे विधान करून…
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून संपूर्ण देशाचे लक्ष बिहारकडे लागून राहिलं आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये रान उठवले. पाठोपाठ…
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. सहा आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी…
नवी दिल्ली : बिहारमध्ये गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रशासनाने गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. हे असेच चात राहिले तर परिस्थिती भयावह होईल. किंबहुना, तशी झाली आहे. मला…