Maharashtra Dinman

आई-बहिणीवरून शिव्या दिल्यास भोगा परिणाम

अहिल्यानगर : सध्या आपल्या दैनंदिन बोलण्या चालण्यात कोणीही सहजरित्या आई बहिणीवरून एकमेकांना शिवीगाळ करीत असतो. काही अश्लील शिव्या लहान मुलांच्या कानावर पडून मुलेसुद्धा अशा प्रकारच्या घाण शिव्या मुलांच्या तोंडी येतात.…

Read more

‘ईव्हीएम’बाबत शरद पवार यांनाही संशय

पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल  असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी…

Read more

न्यूझीलंडचा संघ अडचणीत

ख्राइस्टचर्च, वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये अडचणीत सापडला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या १५१ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची अवस्था शनिवारी दुसऱ्या डावामध्ये ६ बाद १५५…

Read more

२६ पराभूत उमेदवारांना ईव्हीएमबद्दल दाट संशय

मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…

Read more

जत : यल्लमा देवी यात्रा २६ डिसेंबरपासून

जत : महाराष्ट्रासह व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लमादेवीची यात्रा २६ ते ३० डिसेंबर २०२४ ला भरणार आहे. श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या यल्लमादेवीची यात्रा…

Read more

अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या २०२३ च्या राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी अनिल धाकू कांबळी (कणकवली) यांच्या ‘इष्टक’, तर…

Read more

भविष्य निर्वाह निधीचे पैसे आता एटीएममधून काढता येणार

नवी दिल्लीः केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या ‘ईपीएफओ ३.०’ उपक्रमांतर्गत ‘ईपीएफओ’ सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय…

Read more

हरयाणा, महाराष्ट्रानंतर काँग्रेस दिल्लीबाबत सावध

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दारुण पराभवाचे दुष्परिणाम दिल्लीत दिसून येतील का? हा प्रश्न दोन कारणांमुळे चर्चेत आहे. पहिले कारण म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचा सतत कमी होत जाणारा जनाधार…

Read more

हिमाचलात झ‍रे, बंधारे गोठले, ग्रॅम्फू धबधबा बनला पर्यटकांचे आकर्षण

शिमलाः हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती या आदिवासी जिल्ह्यात प्रचंड थंडी आहे. हिमवर्षाव होण्यापूर्वीच उंच भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली १० ते १५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहणारे पाणी,…

Read more

मणिपूर हिंसाचारप्रकरणी आठ जणांना अटक

इंफाळः हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील पोलिस ठाणे आणि आमदारांच्या निवासस्थानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. १६ नोव्हेंबर रोजी निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मालमत्तेची जाळपोळ केल्याप्रकरणी…

Read more