सचिन अहिरांना पक्षांतरबंदीचा फटका?
जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याची घटना ताजी उमटत सोमवारी त्यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेची…
जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फोडल्याची घटना ताजी उमटत सोमवारी त्यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांनी ठाकरेची…
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर सक्सेस करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे पिता पुत्रांचा मोठा शिलेदार फोडला. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर…
एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले आणि पक्षाच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्हही ताब्यात घेतले. केंद्रातील महाशक्तीच्या पाठिंब्यावर त्यांनी सगळा खेळ केला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे…
जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झालं. फुटीर खासदारांना तुडवण्याच्या आदेशामुळे या सगळ्या प्रकरणातली रंगत वाढली असून खरोखर ठाकरेंची शिवसेना आपल्या मूळ रुपात पुढं येणार…
नवी दिल्लीः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीसंदर्भात गेले दोन दिवस असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली असून, नऊपैकी सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील…
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यामुळे देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सहा जणांच्या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता दिली आहे. तर…
मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्याने वादग्रस्त ठरलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवली. आपण कोणतीही चूक केली नसल्याचे…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्राचा एपस्टीन समजला जाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता लैगिक शोषण, गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे विविध राजकीय पक्षाच्या…
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम…