ECI SIR: बिहारनंतर आता प.बंगाल आणि दिल्लीत मतदार तपासणी मोहीम
नवी दिल्ली/पाटणा : बिहार मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणी मोहिमे (SIR)वरून मोठा वाद सुरू आहे. या वादाला न जुमानता भारतीय निवडणूक आयोग (ECI) आता या वर्षी ऑगस्टमध्ये…
नवी दिल्ली/पाटणा : बिहार मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणी मोहिमे (SIR)वरून मोठा वाद सुरू आहे. या वादाला न जुमानता भारतीय निवडणूक आयोग (ECI) आता या वर्षी ऑगस्टमध्ये…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा पुनरूच्चार करत आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंग होईल, असा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेम्स व्हॅन्स भारत दौऱ्यावर आले असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला…
नवी दिल्ली : महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ कोटी ५४ लाख इतकी असताना महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे झाले? असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर…