राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात जणगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात जणगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in…
कोल्हापूर : प्रतिनिधी : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत १…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काढलेली १६ व्या जनगणनेची राजपत्रित अधिसूचना म्हणजे फुसका बार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच या जनगणनेत जातीच्या समावेशाचा अभाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जनगणनेसाठी…
नवी दिल्ली : भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी सरकारने सोमवारी (१६ जून) अधिसूचना जारी केली. लडाखसारख्या बर्फाळ भागात १ ऑक्टोबर २०२६ आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ जनगणना केली…
नवी दिल्ली : देशातील जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी (४ जून) जातनिहाय जनगणनेसह लोकसंख्या जनगणना १ मार्च २०२७ पासून करण्याची घोषणा केली. (population census) सुमारे…
नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…
नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…
नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…
दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…