Census

राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी : राज्यात जणगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in…

Read more

जनगणना अंतर्गत १ मे पासून  नागरिकांना ‘स्वयंगणना’ करण्याची सुविधा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत १…

Read more

Congress criticizes on Census: जनगणनेची अधिसूचना हा फुसका बार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काढलेली १६ व्या जनगणनेची राजपत्रित अधिसूचना म्हणजे फुसका बार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच या जनगणनेत  जातीच्या समावेशाचा अभाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जनगणनेसाठी…

Read more

Census 2027: जनगणना होणार या तारखेपासून…

नवी दिल्ली : भारताची १६ वी जनगणना करण्यासाठी सरकारने सोमवारी  (१६ जून) अधिसूचना जारी केली. लडाखसारख्या बर्फाळ भागात १ ऑक्टोबर २०२६ आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ जनगणना केली…

Read more

population census : जनगणनेला अखेर मुहूर्त

नवी दिल्ली : देशातील जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी (४ जून) जातनिहाय जनगणनेसह लोकसंख्या जनगणना १ मार्च २०२७ पासून करण्याची घोषणा केली. (population census) सुमारे…

Read more

Caste survey : जातनिहाय जनगणना करणार

नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…

Read more

Kamal Haasan :‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण

नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…

Read more

Sonia Gandhi : १४ कोटी भारतीय ‘अन्न सुरक्षे’बाहेर

नवी दिल्ली : गेली दीड दशक देशात जनगणनाच झालेली नाही. परिणामी १४ कोटी भारतीय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए)च्या बाहेर आहेत. त्यांना अन्न सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात…

Read more

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…

Read more

जनगणनेचे राजकारण

दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…

Read more