विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच…
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच…
मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य…
भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून…
पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रचारसभेमध्ये सुप्रिया…
अजितदादांची भाजपशी कुस्ती खरी की नुरा? महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महापालिकेकडं लागलं होतं. म्हणजे अजूनही लागून राहिलं आहे. त्या तुलनेत पुण्याची निवडणूक मचूळ मचूळ वाटत होती. दोन्ही राष्ट्रवादी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : होय, अजित दादांचा मला फोन आला होता, पण पुण्यासाठी प्रस्ताव आला होता. त्याचा कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेशी काही संबध नाही, असा खुलासा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…
नागपूर : प्रतिनिधी : टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत…
महायुती सरकारनं एक वर्षं पूर्ण केलं. त्यानिमित्त मराठीतील प्रसारमाध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करण्याची जी चढाओढ लागली त्याला तोड नाही. नरेंद्र मोदींचे लांगूलचालन करणारे दिल्लीतले पत्रकार लाजून चूर व्हावेत, असा…
मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…
काँग्रेसमध्ये रुजलेले, वाढलेले नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेची मलई चाखलेले हे नेते सत्तेबाहेर राहून पाण्याबाहेरच्या माशासारखे तळमळत राहिले. अपमान सहन करीन पण भाजपमध्ये जाईन अशी अनेकांची अवस्था झाली. आणि बघता बघता महाविकास आघाडीकडून…