मेन स्टोरी

महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ

मुंबई;  प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या…

Read more

रतन टाटा यांचे देहावसान

मुंबई :  टाटा या ब्रँडची विश्वासार्हता वाढवणारे प्रख्यात उद्योगपती, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो या छोट्या कारचे जनक रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

Read more

हरियाणात भाजपची हॅट्‌ट्रिक! जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सरशी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्‌ट्रिक साधली. ९० जागा असलेल्या विधानसभेत भाजपने ४८ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवले. भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी…

Read more

जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, हरियाणात भाजपने घेतली आघाडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बहुचर्चित जम्मू-काश्मिर आणि हरियाणा विधानसभेची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली. त्यानुसार जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मुसंडी मारल्याचे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.…

Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ती अद्याप सुरूच आहे. सोमवारी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली कन्या अंकिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी…

Read more

राहुल गांधी, दलित किचन्स आणि देश समजून घेण्याचा प्रयत्न…

– विजय चोरमारे धर्म समजून घेण्याच्या मार्गांमध्ये अन्न हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. धर्म आणि अन्न यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात बदलतात आणि अनेकदा खूप गुंतागुंतीचे असतात. हेच समजून घेण्याचा प्रयत्न…

Read more

पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?

लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अलीकडेच पुराणकथांमधील स्त्रियांवर लिहिलेला हा लेख… पुराणकथा…

Read more

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  यंदा दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक,  ज्येष्ठ  साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read more