मेन स्टोरी

ही राजकीय नव्हे; तर विचारधारेची लढाई : राहुल गांधी

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ज्या विचारधारेने विरोध केला होता त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस पक्ष लढत आहे. याच विचारधारेने राम मंदिर, संसद भवन उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आमंत्रित केले…

Read more

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवणार: राहुल गांधी

कोल्हापूर, प्रतिनिधी : आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवण्याबरोबरच जातनिहाय जनगणना करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे संविधान सन्मान संमेलनात व्यक्त…

Read more

तुम्हाला विवेकानंद हवेत की गोमाता?

– दत्तप्रसाद दाभोळकर : ‘गाय हा एक उपयुक्त पशू ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे’ हे विवेकानंदांनी अधिक भेदक शब्दात सांगितलंय. विवेकानंद ग्रंथावलीच्या तिसऱ्या खंडात पृष्ठ पाच वर विवेकानंदांच्या…

Read more

‘मराठी’ला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा निर्णय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आहे. मराठीसह आसामी, पाली, प्राकृत आणि बंगाली या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा…

Read more

श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपात सालंकृत पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आठ वाजून ४० मिनिटांनी श्रीपूजकांचे मूळ घराणे वसंत मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली.…

Read more

धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…

Read more

चैतन्याने भारला अंबाबाई मंदिर परिसर

कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गुरुवारी (दि. ३) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात देशभरातील भाविक येतात. त्यासाठी…

Read more

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…

Read more

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर…

Read more

दोन भारतीय लेखिकांचा मानवतेसाठी एल्गार, नाकारले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि…

Read more