Pandharpur Vari : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
पंढरपूरची वारी का करतात ? का करायची ? कोणत्या ओढीनं, चालत, मिळेल त्या वाहनानं, महिनाभर कधी जसा वेळ उपलब्ध असेल तसा दोन पावले का असेना वारीत सहभागी होणं हा खरंच…
पंढरपूरची वारी का करतात ? का करायची ? कोणत्या ओढीनं, चालत, मिळेल त्या वाहनानं, महिनाभर कधी जसा वेळ उपलब्ध असेल तसा दोन पावले का असेना वारीत सहभागी होणं हा खरंच…
एजबॅस्टन : कर्णधार शुभमन गिलने आज पुन्हा इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावत भारताला अंत्यत सुस्थितीत आणले. चहापानापूर्वीच्या ऑफ स्पिनर बशिरच्या गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने शतक झळकावले. पहिल्या डावात गिलने…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाच जुलै रोजी एका मंचावर येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यासंदर्भातील मोर्चा रदद् करून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.…
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणाचा समारोप ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेबरोबरच ‘जय गुजरात’ म्हणूनही केला. शुक्रवारी (४ जुलै) पुणे गुजराती समुदायाच्या जयराज स्पोर्ट्स व…
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result) न्यायमूर्ती पीएस नरसिंह…
मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांवर विहिरीएवढा भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यावरुन शिवसेनेचे खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडले…
बर्मिंगहॅम : शैलीदार फलंदाज शुभमन गिल याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. त्याच्या कारर्किदीतील हे त्याचे पहिले द्विशतक आहे. आज दुसऱ्या दिवशी त्याने रवींद्र जडेजा (८९)…
मुंबई : महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, असे अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. २०२५ च्या पहिल्या…
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरोधात सभागृहात महाभियोग प्रस्ताव आणण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील स्वाक्षरी प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी…
नवी दिल्ली : केवळ दलाई लामा आणि त्यांनी स्थापित केलेल्या परंपराच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (३ जुलै) जाहीर केली. यानिमित्ताने भारताने…