डॉ जे. बी. शिंदे यांचे निधन
कोल्हापूर : प्रबोधन साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, प्रा डॉ जे बी शिंदे सर यांचे गुरुवारी १२ रोजी राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. ते जय भारत शिक्षण संस्थेचे …
कोल्हापूर : प्रबोधन साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, प्रा डॉ जे बी शिंदे सर यांचे गुरुवारी १२ रोजी राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. ते जय भारत शिक्षण संस्थेचे …
कोल्हापूर : प्रतिनिधी : चालू आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत ४५७ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर ठाकले आहे. चालू आर्थिक वर्षातील ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE) कोल्हापूर सेंटरच्यावतीने, कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका…
जमीर काझी : मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर पक्षाचा महापौर बसविण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर ४४ वर्षानंतर साकारले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी…
जमीर काझी : मुंबई : पाच वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी करुन पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली…
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या डोळ्यात भिती दिसत आहे. त्यांनी अमेरिकेपुढे सपशेल शरणागती स्वीकारली आहे असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी घणाघात केला. भारत अमेरिका व्यापार करारावर त्यांनी आपल्या…
कोल्हापूरः हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड संस्थेच्या उंचगांव येथील समर्थ विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात ‘मनामनातील पीडी’ आणि ‘भाषाबंध’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. “मनामनातील पीडी” पुस्तकाचे प्रकाशन ‘पुस्तक प्रेमी’ समूहाचे संस्थापक-संचालक व बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक…
जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित दादांचा दौरा अचानक का बदलला? विमानाचा मुख्य पायलट का बदलला?,वेळेची विसंगती का ? सर्व क्लिअर नसतानाही विमान टेक ऑफ आणि लँड का करण्यात…
जमीर काझी : मुंबई : चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. शिवसेना (उबाठा) ने चंद्रपुरात जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत…