महाराष्ट्र दिनमान

ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे मुंबई धडक मारणार

जालना : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. १५ सप्टेंबरला ते अंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार असून १९ सप्टेंबरला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आझाद…

Read more

मध्यरात्री दोन वाजता ‘माधुरी’ चे जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल ४०९ दिवसांनी ११६० किलोमीटरचा प्रवास करुन गुजरातमधील वनतारा येथून माधुरी हत्तीण मुळ नांदणी (ता.शिरोळ) गावी परतली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थित फटाक्याची…

Read more

गणेशोत्सवात संभाजीनगर तरुण मंडळ करणार मायमराठीचा गजर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या  श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात मायमराठीचा गजर होणार आहे. मंडळाच्यावतीने ‘ए आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी…

Read more

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ‘एमपीएससी’ सचिवांच्या तोंडाला काळे फासले

नवी मुंबई : प्रतिनिधी : एमपीएससीच्या पेपरफुटीवरुन राज्यात विद्यार्थी आक्रमक असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएसी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेने एकच…

Read more

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करणाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे  दुर्लक्ष : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील सीसीटीव्ही कॅमेरावर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत…

Read more

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे राजधानी दिल्लीतील ठिकाण बदलून यंदा गुजरातमधील केवाडिया येथे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read more

नेपाळ आपत्तीत अजुनही महाराष्ट्रातील ६७ नागरिक बेपत्ता

मुंबई : प्रतिनिधी :  नेपाळ–तिबेट प्रदेशातील पूर आपत्तीत अजुनही महाराष्ट्र ६७ नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने संकलित करण्यात आले आहेम.  महाराष्ट्रातून ४०६ पर्यटक नेपाळ तिबेट…

Read more

ऊस गाळप हंगामावर राजू शेट्टीचा राज्य सरकारला इशारा

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार घेतलेला हा…

Read more

उस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

मुंबई : प्रतिनिधी : बाजारपेठेत साखरेचे वाढते दर आणि सणासुदीनंतर साखर बाजारपेठेत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम लवकर…

Read more

गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर

कोल्हापूर :प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी…

Read more