ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे मुंबई धडक मारणार
जालना : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. १५ सप्टेंबरला ते अंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार असून १९ सप्टेंबरला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आझाद…
जालना : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहेत. १५ सप्टेंबरला ते अंतरवालीतून मुंबईकडे कूच करणार असून १९ सप्टेंबरला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आझाद…
कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल ४०९ दिवसांनी ११६० किलोमीटरचा प्रवास करुन गुजरातमधील वनतारा येथून माधुरी हत्तीण मुळ नांदणी (ता.शिरोळ) गावी परतली. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थित फटाक्याची…
कोल्हापूर : प्रतिनिधी : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाकडून गणेशोत्सवात मायमराठीचा गजर होणार आहे. मंडळाच्यावतीने ‘ए आई मला मराठी शिकव ना’ हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी…
नवी मुंबई : प्रतिनिधी : एमपीएससीच्या पेपरफुटीवरुन राज्यात विद्यार्थी आक्रमक असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएसी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना आज शुक्रवारी घडली. या घटनेने एकच…
जमीर काझी : मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील सीसीटीव्ही कॅमेरावर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत…
मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे राजधानी दिल्लीतील ठिकाण बदलून यंदा गुजरातमधील केवाडिया येथे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
मुंबई : प्रतिनिधी : नेपाळ–तिबेट प्रदेशातील पूर आपत्तीत अजुनही महाराष्ट्र ६७ नागरिक बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने संकलित करण्यात आले आहेम. महाराष्ट्रातून ४०६ पर्यटक नेपाळ तिबेट…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार घेतलेला हा…
मुंबई : प्रतिनिधी : बाजारपेठेत साखरेचे वाढते दर आणि सणासुदीनंतर साखर बाजारपेठेत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम लवकर…
कोल्हापूर :प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी…