महाराष्ट्र दिनमान

तृणमुल बंडखोर खासदार एनसीपीआय मध्ये सामिल होणार

नवी दिल्ली : पक्षांतरबंदी कायद्याचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी तृणमुल काँग्रेसच्या वीस खासदाराच्या गटाने दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी प्रभाव पाडणाऱ्या नॅशनलिस्ट…

Read more

अमेरिका इराणमध्ये १४ कलमी शांतता करार

नवी दिल्ली : संपूर्ण जग अडचणीत आलेल्या अमेरिका इराण युद्ध संपुष्टात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये १४ कलमी शांतता करार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

Read more

रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसने आंदोलनाला पाठींबा दिला. राज्य सरकारने जाचक…

Read more

एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?

नवी दिल्ली : एल निनोमुळे यंदाचा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हानिहाय तयारी सुरू केली असली, तरी खरी कसोटी प्रत्यक्ष पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषतः मराठवाडा, उत्तर कर्नाटक, मध्य भारत आणि पूर्व…

Read more

राहुल गांधींचं ऐतिहासिक भाषण, जे वाचायलाच हवं..

राजधानी दिल्लीत ८ जून रोजी इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले भाषण.  आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत…

Read more

यजमान अमेरिकेचा पॅराग्वेवर दणदणीत विजय; कॅनडा,बोस्निया सामना बरोबरीत

नवी दिल्ली : लॉस एंजेलिसमध्ये घरच्या मैदानावर पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेने दणदणीत विजयाची नोंद केली. त्यांनी पॅराग्वेचा ४-१ असा पराभव केला. यजमान कॅनडा आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत…

Read more

हवाई दलाचे विमान कोसळले; पाच जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातात पाच जवांनाचा मृत्यू झाला.…

Read more

मन मे है विश्वास’… आणि त्या विश्वासाला भेटले ‘विकास’!

जीवनात काही क्षण असे असतात की ते फक्त घडत नाहीत, तर आयुष्यभरासाठी मनात कोरले जातात. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे गावातील एका साध्यासुध्या अभ्यासिकेत आज असाच एक क्षण घडला आणि त्याचा साक्षीदार…

Read more

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

मुंबई  : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या…

Read more

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक

जमीर काझी  : मुंबई  : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी…

Read more