महाराष्ट्र दिनमान

सोने, चांदी नाही, चक्क एक लाख किंमतीचा ४० पोती कांदा चोरला

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना चोरट्याकडून घरफोड्याचे सत्र सुरू असून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली जात आहे. पण चोरट्यांनी आता कांद्याकडे मोर्चा वळवला आहे. कांदा महाग…

Read more

पाकिस्तान युद्धनौकेची भारतीय युद्धनौकेला जोरदार धडक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पाकिस्तानच्या युद्धनौकेने भारतीय युद्धनौकेला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नौदलाचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. १५ सप्टेंबर रोजी सारंकाळी उत्तर अरबी…

Read more

युपीआय टॅक्स तात्काळ  मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घालणे थांबवा, स्वाभिमानाने सामोरे जा…

Read more

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तरीही मुंबईकडे उद्या कूच करणार

बीड : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगेची उपोषणामुळे खालावली असून त्यांच्यावर बीड जिल्ह्यात पाटोदा येथे उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावली असताना त्यांनी उद्या गुरुवारी  दुपारी एक वाजता…

Read more

‘भाग्यश्री’च्या गणेश आरतीने सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यात वाद उफळला

सांगली : प्रतिनिधी : राज्यात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असताना सांगलीच्या प्रसिद्ध् श्री गणपती पंचायतनच्या मंदिरात वाद घडल्याने उत्सवाला डाग लागला आहे. पटवर्धन घराण्याची मुलगी अभिनेत्री भाग्यश्रीने वडिल विजयसिंह राजे यांच्याविरोधात…

Read more

‘स्वाभिमानी’करणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर…

Read more

भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : भ्रष्टाचाराचा हिशोब घेण्यासाठी अमित शाह मुंबईत महाराष्ट्रातील जमिनी उद्योगपतींना कशा दिल्या गेल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला, आणखी कोणत्या जमिनी विकायच्या आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत…

Read more

२१ राज्यामध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करणार: अमित शाह 

जमीर काझी :   मुंबई  : देशातील भाजपशासित २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी  माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

मनोज जरांगे मुंबईला रवाना

जालना : प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मनोज जरांगे आज मंगळवारी मुंबईला रवाना झाले. १९ सप्टेंबरला मुंबईत आझाद मैदानात उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना…

Read more

गोकुळमध्ये मोठा भाऊ, महायुतीचे गोडवे गाऊ

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची महत्वाची आर्थिक जीवनवाहिणी असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक १८ ऑक्टोबर होत आहे. गेले सहा महिने निवडणूकीत मतदानाचा अधिकार कोणाला यावरुन महायुतीतील घटकपक्षातून सरकारी पातळीवर शह काटशहाचे…

Read more