डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी
कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग २०२६-२७ मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून…
कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग २०२६-२७ मध्ये देशात नववे तर राज्यात तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून…
कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…
नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींच्या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीव मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड…
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन दिग्गज खासदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी पक्षाला रामराम ठोकला. या तीन खासदारांच्या प्रवेशांना आप ला…
डॉ. रुथ लॉरेन्स आणि ब्रिजेट बादों. जागतिक पटलावर आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या या दोन कर्तृत्ववान स्त्रिया. अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेल्या. भिन्न स्वभाव प्रकृतीच्या असलेल्या या दोघींपैकी एकीने क्षमता आणि ताकदीच्या…
अमेरिकेत ‘स्नोडेन ‘सारखा जागल्या जन्मतो, तो अचानक नव्हे. तो तेथील सरकारी पाळतशाहीचा गौप्यस्फोट करतो, ते अविचाराने नव्हे. त्या कृतीमागे त्या आणि एकूणच पाश्चात्य समाजात व्यक्तीचे अधिकार, तिचा खासगीपणाचा हक्क यांविषयी…
राज्यसभेत २०१० मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते, त्या वेळी मी नीतिश कुमार यांच्या पक्षाकडून राज्यसभेचा सदस्य होतो. त्यावेळचा घटनाक्रम पाहिला तर स्पष्टपणे आठवते की, या मुद्द्यावर आमच्या पक्षामध्ये गंभीर…
जगभरातल्या अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता, त्या काळात भारतातील महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. याला कारण नेहरूंची आधुनिक नि प्रागतिक दृष्टी. किंबहुना, स्त्रियांच्या सहभागाविषयी म. गांधी आणि…
खालच्या न्यायालयांनी दिलेली मृत्युदंडाची शिक्षा अपिलामध्ये टिकत नाहीत, असे अलीकडच्या एका पाहणीत आढळून आले आहे. तपास, पुरावे आणि मृत्युदंडाच्या शिक्षेवरच त्यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरपाल सिंह वर्मा चेन्नईतील एका तरुणावर…