कव्हर स्टोरी

Modi in Bihar : तुरूंगात जाऊनही मुख्यमंत्री पदावर कसे राहू शकतात? : मोदी यांचा सवाल

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना ५० तासांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला तर त्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. मग मुख्यमंत्री तुरुंगात जाऊनही पदावर कसे राहू शकतात, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र…

Read more

Ban on feeding stray dogs : भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवर खायला घालण्यास बंदी

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने असे निर्देश दिले की भटक्या कुत्र्यांना फक्त प्रत्येक महानगरपालिका वॉर्डमध्ये…

Read more

Dinman lit fest : कोल्हापुरात रविवार, सोमवारी दिनमान साहित्य उत्सव

कोल्हापूरः महाराष्ट्र दिनमानच्या वतीने येथे २४ आणि २५ ऑगस्टला (रविवार आणि सोमवार) दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात प्रथमच होणा-या अशा प्रकारच्या या उपक्रमामध्ये हिंदी, मराठीतील नामवंत साहित्यिक,…

Read more

GoM on GST : मंत्रिगटाकडून सुधारीत जीएसटी प्रस्ताव मान्य

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने स्थापन केलेल्या दर सुसूत्रीकरणावरील मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) जीएसटीसाठी केंद्राच्या दोन-दर रचनेच्या प्रस्तावाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेला याची शिफारस केली…

Read more

Panchganga near danger level : पंचगंगा धोका पातळीवर, नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप घेतली असली धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे. आज सकाळी अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली…

Read more

Oppositions criticizes Shah’s bill: देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत : महुआ, प्रियंकांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत आहे, अशा तीव्र शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. (Oppositions…

Read more

CM Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, एकाला अटक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांना हल्लेखोरांला अटक केली. बुधवारी सकाळी दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हा हल्ला झाला.…

Read more

India on Taiwan : तैवानबाबतचे धोरण बदललेले नाही : भारत

नवी दिल्ली : भारत सरकारने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही, मंगळवारी (१९ ऑगस्ट) स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…

Read more

Maha Investment: महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे भारतात अधिक गुंतवणूक…

Read more

Mumbai, Kokan Rain: मुंबईत २४ तासांत ३०० मिमी पाऊस; तीनशे जणांचे स्थलांतर

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३०० मिलीमीटरच्यावर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांची कोंडी झाली आहे. मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून…

Read more