Mahavitaran on Alert: महावितरण ‘हाय अलर्ट’वर
मुंबई : विशेष प्रतिनिधी : अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे. तोपर्यंत या जमिनींची…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी १३ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता…
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळला आहे, असे काँग्रसचे खासदार मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले. (Manish Tiwari) खासदार…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख तथा ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त येत्या रविवारी (दि. ११) सकाळी १०.३० वाजता त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.…
तैपेई : आयुष शेट्टी आणि उन्नती हुडा या भारतीय बॅडमिंटनपटूंना तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या दोघांच्या पराभवाबरोबरच भारतीय बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. याची अंमलबजावणी तत्काळ सुरूही झाली आहे. या निर्णयानुसार, दोन्ही बाजूंनी जमिनीवरून हवेतून…
नवी दिल्ली : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे नातेवाईकही होते. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागली होती. (JeM terrorist’s list) सरकारी सूत्रांनी दिलेल्या…
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे शुक्रवारी (९ मे) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) ये-जा करणाऱ्या किमान १३८ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या…
नवी दिल्ली : तामिळनाडू राज्याला ‘त्रिभाषिक सूत्र’सह राष्ट्रीय शिक्षण धोरण (२०२०) लागू करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (९ मे) फेटाळून लावली. (NEP PIL dismissed) न्यायालय…