समाज

निसर्ग वाचविण्याची चळवळ जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये उभी राहील : डॉ. जगन्नाथ पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून…

Read more

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

नवी दिल्ली  : प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more

वायनाडमध्ये १९० फूट लांबीचा पूल उभारणाऱ्या ले. कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली  : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ ‘ जाहीर झाला आहे.…

Read more

मुंबई, पुणे महानगरपालिकेत होणार सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आज (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौरपदाचे प्रवर्ग निश्चित झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण…

Read more

वाढवण बंदराच्या विरोधात माकपचा ४० हजार शेतकऱ्यांचा लाँग मार्च

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे,…

Read more

उभयचरांच्या संवर्धनासाठी शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्र परिणामकारक: डॉ. ग्रामपुरोहित

कोल्हापूर : जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने उभयचरांच्या शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्राचे उपयोजन अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरणारे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.…

Read more

आंतरराष्ट्रीय ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे १६८ संशोधक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी…

Read more

लाडकी बहीण योजनेचा लाभ आगावू देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव

 जमीर काझी : मुंबई :  महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक…

Read more

शक्तीपीठऐवजी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…

Read more