नागपुरात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांचे आंदोलन
नागपूर : प्रतिनिधी : राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे, मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे सरकारची राहिली आहे अशी टीका करीत…
नागपूर : प्रतिनिधी : राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे, मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे सरकारची राहिली आहे अशी टीका करीत…
भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…
कोल्हापूर : प्रतिनिधी : दोन लाखाचा मकाउ पोपट, बुटकी राधा म्हैस, महाकाय सुल्तान रेडा, सात लाखाचा राजवीर घोडा, काटेरी उंदीर, १५ किलोचा भोपळा, वासाचा आंबे मोहोर, हातसडीचा तांदूळ यासाठी आधुनिक…
कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. राजू शेट्टी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस विरोधात आज शुक्रवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे कोट्यवधीच्या व्यवहारावर परिणाम झाला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल…
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित…
नवी दिल्ली : महायुती सरकारने अजुनही केंद्र सरकारला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. मात्र आज बुधवार खासदार…
कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलन खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून २८ लाख ४० हजार ७५०…