आंदोलन

शेतकऱ्यांचे पुन्हा ‘दिल्ली चलो’

नवी दिल्ली :  किमान आधारभूत किमतीसह कर्जमाफी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवरून सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने जात…

Read more

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला.…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more

शेतकरी पुन्हा मोदी सरकारला घेरणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी मोदी सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत. ६ डिसेंबर रोजी ते राजधानी…

Read more