राजकारण

Caste survey : जातनिहाय जनगणना करणार

नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…

Read more

Kashmiriyat: काश्मीरचं नंदनवन पुन्हा फुलू दे…

काश्मीर… म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग. इथली हवा प्रेमानं भरलेली आहे,  इथलं पाणी एकतेची गाणी गातं. पण कधी कधी, या स्वर्गाला आव्हान दिलं जातं. इथं येणा-या लोकांच्या मनात भीती पेरली जाते. इथं…

Read more

Crush terrorism: दहशतवाद्यांचे कंबरडे मोडा; तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य

नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढा, पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, त्याची पद्धत काय असेल, वेळ आणि लक्ष्य काय असेल ते ठरविण्याचे सर्व स्वातंत्र्य तुम्हाला आहे, अशा शब्दांत…

Read more

Farmer suicide: शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणे मार्गी लावा

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री…

Read more

State waqf board :‘राज्य वक्फ’च्या समस्या सोडवणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरू आहेत. ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना…

Read more

Sanjeev Bhatt case: संजीव भट्ट यांना दिलासा नाही

नवी दिल्ली : गुजरातमधील बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. १९९० मध्ये झालेल्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात भट्ट यांना ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी…

Read more

CM announces aid : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २७ पर्यटकांसह एक स्थानिक तरूण मृत्युमुखी पडला होता. या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे.…

Read more

Congress’s post Gayab: काँग्रेसची पोस्ट ‘गायब…!’

नवी दिल्ली : काँग्रेसने ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टने राजकीय पटलावर चांगलाच हल्लकल्लोळ माजवला आहे. त्यातही विशेषत: भाजपच्या गटात भलतीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पोस्टला उत्तर देण्यासाठी भाजपच्या आयटी सेलपासून…

Read more

Parliament session : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. मंगळवारी…

Read more

Khawaja Asif : अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर

नवी दिल्ली : आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ‘‘आम्ही आमचे सैन्य…

Read more