Appeal of Raj Thackeray : महाराष्ट्रात पेटलेली आग दिल्लीला कळाली पाहिजे : राज ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली आहे, हे दिल्लीपर्यंत कळाले पाहिजे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. शनिवारी एक…