महाराष्ट्र

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातले आरोपी का सुटले?

मुंबईः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. ३ जून २००६…

Read more

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?

मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली…

Read more

चंद्रचूडांच्या काठीने एकनाथ शिंदेंकडून लोकशाही वेठीला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झालं. फुटीर खासदारांना तुडवण्याच्या आदेशामुळे या सगळ्या प्रकरणातली रंगत वाढली असून खरोखर ठाकरेंची शिवसेना आपल्या मूळ रुपात पुढं येणार…

Read more

फुटीवर शिक्कामोर्तब, फुटिरांना शिवसैनिक तुडवणार?

नवी दिल्लीः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीसंदर्भात गेले दोन दिवस असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली असून, नऊपैकी सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील…

Read more

अण्णा हजारे आणि नथुराम गोडसेच्या पंगतीला धनंजय चंद्रचूड कसे ?

शिवसेना दुसऱ्यांदा फुटली तो अध्याय होणार होता. तो झाला. काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये बंडखोरी होऊन त्यांचे खासदार, आमदार भाजपकडे गेले. आम आदमी पार्टीचेही तेच झालं. आता वेळ आलीय ती काँग्रेसची. त्यांचेही…

Read more

सह्याद्रीत साकारले ‘पक्ष्यांचे गाव’

पुणे जिल्ह्यातील पिसावरे (ता. भोर) गावातील ग्रामस्थ साध्या पण प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पक्ष्यांचे संरक्षण करत आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद ठेवणे, कृत्रिम घरटी तयार करणे, उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था…

Read more

रे क्षणांच्या संगतीने….

साल होतं २००८. महिना होता एप्रिल. १३ तारखेला संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. त्यावेळी मी मुंबईत लोकमतमध्ये चीफ रिपोर्टर होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन महिनाच झाला होता. सोमवारी १४ तारखेला…

Read more

झाडे लावण्यापेक्षा ती कुठे लावू नयेत हे समजून घेणे महत्त्वाचे

भारतात अनेक वर्षे वृक्षलागवड मोहिमांचे यश प्रामुख्याने एका गोष्टीवर मोजले जात होते, ते म्हणजे— किती रोपे लावली गेली. मात्र पर्यावरणीय पुनर्स्थापना म्हणजे केवळ झाडांची संख्या वाढवणे नव्हे, तर त्यापेक्षा खूप…

Read more

देवाभाऊ मी बदनामी करणारा कोण ?

आदरणीय देवेंद्रजी,             आपले हे म्हणणे अगदी रास्त आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. छत्रपती शिवरायांचा आणि क्रांतीसूर्यांच्या रक्ताचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रावर ज्ञानोबा , तुकोबा ,संत गाडगेबाबा…

Read more

३०० कोटी वृक्षलागवडः नवीन लागवडीबरोबर जुन्या झाडांचे संरक्षण आवश्यक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २९ एप्रिल २०२६ रोजी ‘ग्रीन महाराष्ट्र मिशन’ स्थापन करून २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले. पर्यावरण पुनर्स्थापना आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या दृष्टीने हे…

Read more