महाराष्ट्र

अजितदादांच्या शब्दात अजितदादांची लाइफ स्टोरी

( विजय चोरमारे यांनी दि. २२ जून २०२३ रोजी अजितदादा पवार यांची मुलाखत त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी घेतली होती. मुलाखत घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. मुलाखतीनंतर दहा दिवसांनी म्हणजे…

Read more

राष्ट्रपती मुर्मु, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना श्रद्धाजंली

नवी दिल्ली :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धाजंली वाहिली.…

Read more

विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच…

Read more

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातू बाहेर फेकले गेले. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक. अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी…

Read more

मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न…

Read more

गोगावलेंच्या मुलाला वाचवणे मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात?, या राज्यात…

Read more

कायद्याचा गैरवापर करून डॉ. संग्राम पाटील यांचा छळ

प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण  विक्रांत पाटील  “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…

Read more

भाजप : संख्याबळ आहे, पण विचारांना ‘सँक्शन’चे काय?

नवी मुंबईतील एक प्रभाग. त्यात एका नेत्याचा मोठा प्रभाव आहे. उत्तम काम करणारा, जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारा, प्रसंगी आर्थिक मदत करणारा, वॉटर-गटर-मीटरादी कामे करून घेणारा, क्रीडास्पर्धा, दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे उपक्रम…

Read more

भाजपचे एकतर्फी वर्चस्व, अजितदादांना धक्का, कोल्हापूर-लातूरमध्ये काँग्रेसची झुंज

भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून…

Read more

मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे ठाकरे बंधूंपुढे आव्हान

मुंबई महापालिकेवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता आली असली तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेले यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचे दर्शन घडवते. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे…

Read more