महाराष्ट्र

अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…

सतीश घाटगे कोल्हापूर: भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना…

Read more

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

सतीश घाटगे कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे.…

Read more

डॉ. संजय डी. पाटील यांना ‘आर्किटेक्ट असोसिएशन’चे मानद सदस्यत्व

कोल्हापूरः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती…

Read more

हवे महिलास्नेही राजसमाजकारण

श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…

Read more

आरक्षणाच्या राजकारणाची कोंडी

प्रकाश पवार संपूर्ण भारतीय राजकारणाला आरक्षणाच्या प्रश्नाने सध्या व्यापलेले आहे. कायदेशीरदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या आरक्षण हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय झालेला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर लोकभावना प्रचंड आक्रमक आणि भावनिक स्वरूपाच्या झाल्या आहेत.…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more

परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकण्यात महाराष्ट्र अपयशी

रोहन चौधरी परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत राजकारण हे वेगळे असल्याच्या गैसमजूतीतून परराष्ट्र धोरणात राज्यांची देखील भूमिका असू शकते याबद्दल आपण सारेच अनभिज्ञ आहोत. आजपर्यंत शिवसेनेची भारत-पाकिस्तानबद्दल अथवा तामिळनाडूतील दोन्ही पक्षांची…

Read more

‘लापता लेडीज’ ४ वर्षांनी कुटुंबात परतली

अकोलाः ओडिशातून हरवलेली अकोला जिल्ह्यात भटकंती करीत आलेल्या महिलेला चार वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्या कुटुंबाने संबंधित महिला मरण पावल्याचे गृहीत धरले होते. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे ती आपल्या कुटुंबात…

Read more

राज्य सरकारी कर्मचा-यांना सुधारित पेन्शन

मुंबई :  केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत रविवारी घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या अखेरच्या काळात मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के…

Read more

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त

रायगडः गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. …

Read more