महाराष्ट्र

डॉ.आंबेडकरांच्या धोरणामुळे भारत देश उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णकडे : मुख्यमंत्री फडणवीस

जमीर काझी :  मुंबई : राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे.  भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण…

Read more

शिवराजसिंग चौहानांनी महाराष्ट्र सरकारची लाज काढली :  हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नसल्याचे सांगत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

पुणे कोल्हापूर हायवे चे काम वर्षभराच्या आत पूर्ण होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुणे कोल्हापूर महामार्गाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. मुंबई गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण…

Read more

‘देश जवाब मांग रहा है’ ; रोहित पवारांचा मोदीवर निशाना

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये घसरण होत असल्याने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर शरसंधान होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. चार…

Read more

आष्टा, चंद्रपूर मध्ये ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंगरूमबाहेरही राडा

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आता ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या  गोदामाच्या (स्ट्रॉंगरूम) बाहेर त्यांच्यात राडेबाजी सुरु असल्याचे चित्र बुधवारी अनेक ठिकाणी पहावयास…

Read more

साखर उद्योगाचा कडवट ‘गोडवा’ : प्रलंबित एमएसपी आणि आव्हानांच्या चक्रव्यूहात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित…

Read more

मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी सरकारला १५ दिवस मिळतील : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : सगळ्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावेत या न्यायालयाच्या आदेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल…

Read more

तपोवनातील वृक्षतोडीला अजित पवारांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…

Read more

मतदार यादीत आमदारांचे ७ वेळा तर माजी महापौराचे ८ वेळा नाव

जमीर काझी :  मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील  २०  नोव्हेंबरला मुंबईतील महापालिकेची जी प्रारूप मतदार यादीतील आणखी मोठा घोळ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी समोर…

Read more

मतदान केंद्रात कायदा मोडल्याबद्दल आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीत आरोप प्रत्यारोप, पैसे वाटप अशा प्रकारणांनी डागाळलेली असताना आमदार संतोष बांगर यांच्या कृतीने कायदा मोडण्याच्या कृतीने कळस गाठला आहे. आमदार बांगर यांनी मतदान केंद्रावर गोपनियतेचा…

Read more