माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…
नागपूर : प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रात दररोज ६ खून आणि २३ बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असून गृहविभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील…
कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार…
नागपूर : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आज आगमन झाल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप करत “कोण होतास तू, काय…
नागपूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या पहिल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्य अधोगतीला गेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर…
जमीर काझी : नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीबद्दल विरोधक सातत्याने आक्षेप घेत असतात.त्यामध्ये बराचवेळा तथ्य असल्याचेही जाणकाराकडून बोलले जाते. बुधवारी मात्र त्यांच्यातील ‘रामशास्त्री प्रभूणे बाणा’…
नागपूर : प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असून, या निवडणुका महायुती एकत्रच लढणार,”…
जमीर काझी : नागपूर : राज्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले दिवसोदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही त्याच्या आगमनामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण…
नागपूर : प्रतिनिधी : “लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा फायदा झाला. महायुती सत्तेत परत आली. पण आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा तोटा झाला आहे, असा…
सांगली : प्रतिनिधी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरीत केलेला वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानातील अनुकुलन कुंपणात सोडण्यात आला. यापूर्वी गेल्या महिन्यात ताडोबा अभयारण्यातील स्थलांतरीत वाघ सोडण्यात आला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र…