२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात
पुणे : प्रतिनिधी : मुंबई लोहमार्ग पोलिस दलात नुकत्याच बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि एका पंटरला लाचलुचलत प्रतिबंधक विभागाने २८ लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात पकडले. पुण्यातील…
पुणे : प्रतिनिधी : मुंबई लोहमार्ग पोलिस दलात नुकत्याच बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि एका पंटरला लाचलुचलत प्रतिबंधक विभागाने २८ लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात पकडले. पुण्यातील…
बेळगाव : प्रतिनिधी : दोन मुलींच्या लग्नामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरातील साडे सोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जावयाने घरातील दागिने चोरी झाल्याची टिळकवाडी पोलीसात तक्रार दिल्यावर…
जमीर काझी : मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगलेली आहेत. महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची…
कोल्हापूर : प्रतिनिधी : बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल ९९.२७ टक्के लागला. यामध्ये विज्ञान…
कोल्हापूर : प्रतिनिधी : जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण…
जमीर काझी : मुंबई : संघटित अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन ”व्हाईट स्ट्राईक’ने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई आणि परिसरात विविध ठिकाणी छापे…
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के निकाल लागला आहे.…
नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने भरीव वाढ केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महागाई वाढणार असल्याचा…
नवी दिल्ली : आखाती युद्धाचे पडसाद भारताला जाणवू लागले आहेत. चार राज्याच्या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान झाल्याने केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंदरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १९…
जमीर काझी : मुंबई : दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबरोबरच येत्या काही महिन्यात…