क्लाऊड! एक आधार स्तंभ
माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) मायाजालात आजकाल जे काही परवलीचे शब्द बनले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘क्लाऊड ’ ( cloud computing ) क्लाऊड म्हणजे नेमके काय व त्याचा उपयोग काय असा…
माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) मायाजालात आजकाल जे काही परवलीचे शब्द बनले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘क्लाऊड ’ ( cloud computing ) क्लाऊड म्हणजे नेमके काय व त्याचा उपयोग काय असा…
खरं तर कधीच वाटलं नव्हतं की खिशात बसणारा टीचभर ‘मोबाईल’ आपले विश्वच व्यापून टाकेल. परंतु मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . मनोरंजन,ऑनलाईन खरेदी – विक्री , ऑनलाईन बँकिंग…
लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अलीकडेच पुराणकथांमधील स्त्रियांवर लिहिलेला हा लेख… पुराणकथा…
प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…
अमेय तिरोडकर महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली.…
सुरेश इंगळे, राजकीय विश्लेषक गेल्या पाच वर्षांचे राज्यातील राजकारण उलथापालथीचे ठरले. गेली एक-दोन वर्षे अधिक चर्चेची राहिली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हे दोन अनपेक्षित धक्के दिसून आले. त्यातही…
– प्रशांत कदम, पत्रकार आणि राजकीय अभ्यासक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्वात कायम एक राष्ट्रीयत्व दडलेले आहे. दिल्ली गाजवण्याची महत्त्वाकांक्षा जितकी मराठ्यांना होती तितकी देशातल्या…
अलोक, पत्रकार, विश्लेषक एकत्रित शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून मान्यता देणे आणि २०१९ साली त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवणे यामागील सर्वांत महत्त्वाचा हेतू होता तो म्हणजे,…
– सतीश घाटगे, मुख्य बातमीदार, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांतील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.…
– कुसुमकुमार सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संधी आणि समता प्रस्थापित करण्यासाठीचे कायदे अस्तित्वात असले तरी व्यापक अर्थाने ते मिळालेले आहेत, असे नाही. आंबेडकरी समाजाच्यादृष्टीने आजही ते कळीचेच आहे. मुद्द्यांचे राजकारण…