सुटीचा आनंद
शारीरिक आरोग्याकडे लक्ष असलेच पाहिजे; मात्र त्याहीपेक्षा मानसिक आणि भावनिक आरोग्य राखणे अधिक गरजेचे आहे. याचे भान असायलाच हवे. सुटीचा खरा आनंद घेण्यासाठी याचे भान ठेवले पाहिजे. सध्या सुट्यांचा हंगाम…
शारीरिक आरोग्याकडे लक्ष असलेच पाहिजे; मात्र त्याहीपेक्षा मानसिक आणि भावनिक आरोग्य राखणे अधिक गरजेचे आहे. याचे भान असायलाच हवे. सुटीचा खरा आनंद घेण्यासाठी याचे भान ठेवले पाहिजे. सध्या सुट्यांचा हंगाम…
आकर्षक पर्सनॅलिटी कर्षक व्यक्तिमत्व हा परवलीचा शब्द आला. त्यात आजकाल ऑप्टिकल इल्युजन व्यक्तिमत्व चाचण्या लोकप्रिय आहेत. कारण अशा चाचण्यांच्या माध्यमातून एखाद्याचे लपलेले गुणधर्म प्रकट करण्यास मदत होते. व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा काही…
-संजय सोनवणी चर्मोद्योगाने मानवी जीवनाला सुसह्य व उच्चभ्रू बनवण्यात मोलाचा हातभार लावला. एवढेच नाही तर पर्यावरणाचे संतुलन साधायलाही हातभार लावला. पण या चर्म-वस्तूंचा सर्रास उपयोग करणाऱ्यांनी मात्र ज्यांनी मुळात हे…
-नरेंद्र बंडबे जोराम ही छत्तीसगडमधल्या आदिवासी पाड्यातली गोष्ट आपल्याला शहरात आणि पुन्हा जंगलाकडे घेऊन जाते. सिनेमाची मांडणी नॉन–लिनीयर पध्दतीची आहे. म्हणजे कथानकात संदर्भ जोडणाऱ्या दृश्यांची पाठी–पुढे अशी रचना केलीय. आदिवासी…
– संजय सोनवणी स्वतंत्र भारत कसा असेल याबाबत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. भारतात लोकशाही असेल, प्रत्येक सज्ञान व्यक्ती मतदाता असेल, सर्वांना समान अधिकार असतील” हा त्याचा पाया…
-जमीर काझी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे…
कोबी : कोबी बारीक चिरुन किंवा किसून घ्यावा. यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला, आलं – लसूण पेस्ट घालून कोबीचे एकजीव तयार करून घ्यावे. हे आपण कणकेच्या…
– राज कुलकर्णी नेहरूंनी अंगीकारलेली ही अशोकनीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय…
शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता…
-डॉ. श्रीरंग गायकवाड जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की. अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत…