पुरवणी

बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !

-जमीर काझी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे…

Read more

मुलांच्या डब्यांत पौष्टिक पदार्थ

कोबी : कोबी बारीक चिरुन किंवा किसून घ्यावा. यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चाट मसाला, आलं – लसूण पेस्ट घालून कोबीचे एकजीव तयार करून घ्यावे. हे आपण कणकेच्या…

Read more

नेहरूंची अशोकनीती!

– राज कुलकर्णी नेहरूंनी अंगीकारलेली ही अशोकनीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय…

Read more

चौकटीबाहेरची स्त्री….

शिक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांना आसमंत खुणावू लागला. विविध क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली झाली. स्त्रियांच्या मोठ्या संख्येला शिक्षण घेण्याची संधी दिली जाऊ लागली. सध्या भारतात सर्व क्षेत्रात महिलांची कमतरता…

Read more

ज्ञान आणि नामभक्तीचा संगम घडवणाऱ्या जनाबाई

-डॉ. श्रीरंग गायकवाड जनाबाई नामदेवांच्या घरच्या दासी होत्या, असं सांगतात. दासी संकल्पनेचा अर्थ काहीही असो. पण जनाबाईंना काबाडकष्ट करावे लागत होते, हे नक्की.  अशा कष्टकरी महिलेच्या प्रतिभेला अंकुर फुटले. नामदेवांसोबत…

Read more

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

-अरूण जावळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून…

Read more

एका जत्रेची गोष्ट         

ही एका देवळातल्या जत्रेची  गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली…

Read more

लोक राहिले, तर देश राहील !

-हृदयेश जोशी आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी,…

Read more

प्रश्नाचं प्रयोजन

गौतम बुद्धांकडे एक तत्त्वचिंतक आला. म्हणाला, मी अनेक दार्शनिकांना भेटलो, विचारवंतांना भेटलो. मला जगाविषयी, अस्तित्त्वाविषयी, परमेश्वराविषयी खूप प्रश्न आहेत. ते मी त्यांना विचारले, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही.…

Read more

ई-मेलची सुरक्षितता जपा 

 ई-मेल हा शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी उपयुक्त असलेला प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी केवळ पत्राद्वारे संदेश, माहिती कळविण्याचा मार्ग होता, मात्र ‘ई-मेल’ मुळे ऑनलाईन, कोठेही, कधीही, काही क्षणात संदेश, माहिती,…

Read more