बंडखोरी, जरांगे फॅक्टरमुळे दोन्ही आघाड्यांना समान संधी !
-जमीर काझी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय हवा एका दिशेने वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वागण्या बोलण्यातील अतिआत्मविश्वास, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे…