पुरवणी

नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस!

-अरूण जावळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा साताऱ्यात झाला नसला तरी त्यांचे बालपण मात्र सातारच्या मातीला गेले. त्यांची खेळण्या-बागडण्याची ८ ते ९ वर्षे साताऱ्यात गेली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ साताऱ्यातून…

Read more

एका जत्रेची गोष्ट         

ही एका देवळातल्या जत्रेची  गोष्ट. एका छोट्या गावातलं हे देऊळ. दरवर्षी इथं जत्रा भरते. लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी जादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली…

Read more

लोक राहिले, तर देश राहील !

-हृदयेश जोशी आई-वडिलांनी लहानपणी शिकवलं की बेटा, देश राहिला तर आपण राहू. ते चूक होतं. मी माझ्या मुलांना शिकवतो की, लोक राहिले तर हा देश राहील. तुम्ही माझ्या आत तिरंग्यासाठी,…

Read more

प्रश्नाचं प्रयोजन

गौतम बुद्धांकडे एक तत्त्वचिंतक आला. म्हणाला, मी अनेक दार्शनिकांना भेटलो, विचारवंतांना भेटलो. मला जगाविषयी, अस्तित्त्वाविषयी, परमेश्वराविषयी खूप प्रश्न आहेत. ते मी त्यांना विचारले, पण माझ्या प्रश्नांचं उत्तर काही मिळालं नाही.…

Read more

ई-मेलची सुरक्षितता जपा 

 ई-मेल हा शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी उपयुक्त असलेला प्लॅटफॉर्म आहे. पूर्वी केवळ पत्राद्वारे संदेश, माहिती कळविण्याचा मार्ग होता, मात्र ‘ई-मेल’ मुळे ऑनलाईन, कोठेही, कधीही, काही क्षणात संदेश, माहिती,…

Read more

क्लाऊड! एक आधार स्तंभ

माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) मायाजालात आजकाल जे काही परवलीचे शब्द बनले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘क्लाऊड ’ ( cloud computing ) क्लाऊड म्हणजे नेमके काय व त्याचा उपयोग काय असा…

Read more

‘मार्ग’ सोशल मिडियाचा संवादाबरोबरच उत्पन्नाचा

खरं तर कधीच वाटलं नव्हतं की खिशात बसणारा टीचभर ‘मोबाईल’ आपले विश्वच व्यापून टाकेल. परंतु मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . मनोरंजन,ऑनलाईन खरेदी – विक्री , ऑनलाईन बँकिंग…

Read more

पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?

लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अलीकडेच पुराणकथांमधील स्त्रियांवर लिहिलेला हा लेख… पुराणकथा…

Read more

धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…

Read more

शरद पवारांच्या ‘राजकारणा’चे काय होणार?

अमेय तिरोडकर महाराष्ट्र धर्माचा हा विचार आधुनिक काळात महात्मा फुलेंपासून सुरू होतो. हा समतेचा आणि आधुनिकतेचा विचार आहे. तो या मातीत आधीपासूनच होता. फुलेंच्या नंतर त्याला आधुनिक राजकारणाची जोड मिळाली.…

Read more