पुरवणी

मानसिक आजार ओळखता यायला हवा!

-सुषमा शितोळे प्रत्येकालाच कधी ना कधी तरी जीवनात खडतर परिस्थितीशी, अपयशाशी, नैराश्याशी सामना हा करावाच लागत असतो. हा विश्वास जागवण्याचं काम आपण सगळेच करू शकतो. आणि आपल्या प्रयत्नांनंतरही जर ती…

Read more

भयभीत लोकशाही 

-अशोक वाजपेयी एका लोकशाही गणराज्यास कठोर नि असहिष्णू बनवले जात आहे. सत्तेला थोडाही विरोध नाकाला मिरच्या झोंबणारा ठरतो आहे. सत्ता नेहमीच मदमत्त होत असते. ती हे विसरते की मतभेदाच्या स्वातंत्र्य…

Read more

छंद कसा निवडावा

कोणताही छंद निवडणे हे अवघड काम नाही. आपण आनंद घेऊ शकता आणि नियमितपणे करू शकता असे काहीतरी असावे. दिवसातील १५ मिनिटे शांत बसून निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्यापासून ते पुस्तक वाचण्यापर्यंत…

Read more

खाण्याचा इतिहास समजून घेण्याची गरज

दुसऱ्या देशांच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही, आपल्या भारतीय उपखंडात असलेल्या रामायण, महाभारत आणि वेदांचं नीट अध्ययन केलं तर यज्ञात गायींचे बळी देणे, गोमांस खाणे हे अतिशय सामान्य होतं. -आनंद शितोळे…

Read more

भात तयार करण्यासाठी ट्रिक व विविध प्रकारचे भाताचे पदार्थ 

भात करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी – तांदूळ जुना असेल तर भाताला अधिक पाणी लागतं. नवीन असेल तर कमी पाणी लागतं. जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो. नवीन तांदळाचा भात चिकट,…

Read more

मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…

Read more

सहअस्तित्वाचं प्रतीक

-सायली परांजपे फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट…

Read more

कोरियन गारुड

-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये  अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…

Read more

आक्रमक शरद पवार, झंझावाती राहुल गांधी!

-राजा कांदळकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी सर्वांचे लक्ष वेधून…

Read more

संस्कारतीर्थ हरपलं!

-मारुती फाळके संपतराव गायकवाड चांगल्या कामाचे भरभरुन कौतुक करायचे आणि चुकीच्या गोष्टींवर निर्भयपणे प्रहारही. आपल्या वाणी आणि लेखणीतून समाजमन विवेकी बनविणारा सत्शील कर्मयोगी अकाली जाण्याने अनेकांना पोरके करुन निघून गेला.…

Read more