पुरवणी

वटवाघळांची दुनिया

सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…

Read more

‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुमार कांबळे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…

Read more

महाप्रज्ञासूर्यास महाअभिवादन !

अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक

-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आपला डीएस्सीसाठीचा प्रबंध लंडन विद्यापीठात १९२० मध्ये सादर करतात. ज्या प्रबंधात त्यांनी भारतातील चलन व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हिंदू आणि मुस्लिम राज्यांच्या राजवटीत…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

ज्ञानाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाढताहेत

-संजय सोनवणी मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या  माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील…

Read more

ताव ‘डे’१९/११

 फक्त १२ वी पास असूनही  महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री,  मराठी भाषा मंत्री राहिलेले,  २०१९ नंतर अडगळीत टाकून दिलेले  पण नंतर पुनर्वसन केलेले,  भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  श्री. विनोद श्रीधर तावडे (६१ व)…

Read more

गुणकारी आंबेहळद

पुर्वीपासून अपघातात कींवा पडल्यानंतर मुक्कामार लागून वेदना होत असतील कींवा एखाद्या वेळेस शरीराला सुज आली असल्यास आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. आंबेहळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली मानली जाते.…

Read more

ऑर्थोग्नॅथिक सर्जरी

काही लोकांच्यात जबड्याची रचना ही चुकीची असते. यामुळे चेहऱ्याचा आकार बदलतो. चेहरा खराब दिसतो. याशिवाय घास चावण्यास, बोलण्यास यासह श्वसनास त्रास होऊ शकतो. अशावेळी जबड्याची शस्त्रक्रिया (ऑर्थोग्नॅथिक सर्जरी) हा एकमेव…

Read more

मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे…

-संजय थाडे   बंगाली व महाराष्ट्रीयन  लोक हे त्यांच्या संगीत, साहित्य, नाटक, कविता, सिनेमा, वाचन, लोकसंगीत,  शिक्षण, लेखन या क्षेत्रांविषयीचे प्रेम व प्रभुत्व यांसाठी नावाजले जातात. बंगाली आणि महाराष्ट्रीयन यांच्या शारिरिक…

Read more