प्रा. अविनाश कोल्हे विसाव्या शतकाच्या सुरूवातील भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९२५ मध्ये नागपुर येथे स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरमध्ये स्थापन झालेला…
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे…
२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती बनिया कुटुंबात जन्म झालेले, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री, आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा यांचे चरणी साष्-टांग नमस्कार…
महाराष्ट्राचे माजी मुमं तथा माजी केन्द्रीय सूक्ष्मोद्योग मंत्री ना. ता. राणे यांचे प्रथम चिरंजीव माजी खासदार, विद्यमान आमदार डॉ. निलेश, द्वितीय सुपुत्र विद्यमान आमदार नितेश, तसेच आमदार दीपक केसरकर यांचे…
-प्रा. अविनाश कोल्हे अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती…
प्रा. अविनाश कोल्हे गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी…
सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…
कुमार कांबळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…