पुरवणी

Communist Party of India : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शताब्दी

प्रा. अविनाश कोल्हे विसाव्या शतकाच्या सुरूवातील भारतीय राजकारणातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९२५ मध्ये नागपुर येथे स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २६ डिसेंबर १९२५ रोजी कानपूरमध्ये स्थापन झालेला…

Read more

Swami Vivekananda विवेकानंदांचा आतला आवाज

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर सनातन मंडळी एक मजेशीर खेळी खेळतात. परिवर्तनाच्या चळवळीतील नेते मंडळींना प्रथम ते उपेक्षेने संपविण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपविण्याचा प्रयत्न करतात. तसे…

Read more

पोटातले ओठावर!

२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती बनिया कुटुंबात जन्म झालेले, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री, आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा यांचे चरणी साष्-टांग नमस्कार…

Read more

हिंदुदुर्ग!

महाराष्ट्राचे माजी मुमं तथा माजी केन्द्रीय सूक्ष्मोद्योग मंत्री ना. ता. राणे यांचे प्रथम चिरंजीव माजी खासदार, विद्यमान आमदार डॉ. निलेश, द्वितीय सुपुत्र विद्यमान आमदार नितेश, तसेच आमदार दीपक केसरकर यांचे…

Read more

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ

-प्रा. अविनाश कोल्हे अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more

सुखबीर सिंह बादल यांची प्रतिकात्मक माफी

प्रा. अविनाश कोल्हे  गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी…

Read more

वटवाघळांची दुनिया

सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…

Read more

‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुमार कांबळे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…

Read more