पुरवणी

RR Borade बोराडे नावाचे साहित्य शिवार

रा. रं. बोराडे सर गेले. महाराष्ट्र सरकारचा विंदा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्याकडची व्यवस्था अत्यंत निबर आहे. त्यामुळे लेखक-कलावंतांना चालते बोलते हिंडते फिरते…

Read more

indians deported from US : भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग

राज कुलकर्णी अमेरिकेत नव्या अवतारात स्थानापन्न झालेल्या डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारने आपल्या देशातील बेकायदेशीर स्थलांतरीत लोकांना देशातून हद्दपार केले आहे. अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-या १०४ भारतीयांना अमेरिकेने भारतात लष्करी विमानाने पाठवून…

Read more

Budget suger industry : साखर उद्योगासाठी अपेक्षाभंग

पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ साखर उद्योगासाठी अपेक्षित असणाऱ्या साखरेची एमएसपी वाढ, कर्जांची पुनर्बांधणी, व्याज अनुदानीत कर्ज येाजना, इथेनॅाल दर…

Read more

Budget analysis: विकसित भारतास पूरक अर्थसंकल्प  

प्रा. डॉ. पी. एस. कांबळे भारत जगातील सर्वांत जलद गतीने वृद्धी होत असलेला देश आहे. आज ती जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपला वर्तमान आर्थिक वृद्धी दर ६.४ टक्के राहील…

Read more

Uniform Civil Code समान नागरी कायद्याचे स्वागत

प्रा. अविनाश कोल्हे सोमवारी २७ जानेवारी २०२५ रोजी उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात समान नागरी कायदा लागू झाला. भारतीय संघराज्यातील उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे. जेथे हा कायदा लागू झाला आहे.…

Read more

Gandhi Murder खुनासाठी “गांधीच” का?

कुणाल अनिल पाटील स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या समकालीन असंख्य समाजसुधारक कार्यरत होते. बाबासाहेबांपासून विनोबांपर्यंत अनेकांनी ज्योती-सावित्रीने सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीची मशाल आयुष्यभर तेवत ठेवली. परंतु पराकोटीचा द्वेष आणि जीवानिशी संपवून टाकण्याचं…

Read more

Mahakumbh PM : महाकुंभ : पंडित नेहरू ते मोदी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. देश-विदेशातील भाविक गंगेत डुबकी मारुन पवित्र स्नानाची अनुभूती घेत आहेत. राजकीय नेत्यापासून बड्या उद्योगपतीपर्यंत, परदेशातील उद्योगपती, साधू, संत, सर्वसामान्य नागरिक…

Read more

UAPA काळा कायदा दमन करणारा

अविनाश कोल्हे भारतात प्रजासत्ताक लोकशाही असली तरी आपल्याच देशात काही काळे कायदे आहेत. ज्यांचा वापर करून पोलीस आणि सरकार राजकीय विरोधकांना त्रस्त करत असते. सात जानेवारी २०२५ रोजी दिल्ली पोलिसांनी…

Read more

Battlefield Tourism : युद्धभूमीचे पर्यटन घडणार

नवी दिल्ली : युद्धभूमी पर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी. भारताचा देदीप्यमान लष्करी वारसा सामान्य नागरिक आणि पर्यटकांनाही समजावा, यासाठी भारतीय लष्कराने युद्धभूमीवर पर्यटनाची सोय केली आहे. १९६२ मध्ये…

Read more

N D PATIL विवेकी योद्धा

सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातल्या ढवळी या छोट्या गावातल्या सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, वडिल शेतकरी होते. दोघेही अशिक्षित होते. आजोबा – रामजी पाटील प्रतिष्ठित…

Read more