पुरवणी

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ

-प्रा. अविनाश कोल्हे अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more

सुखबीर सिंह बादल यांची प्रतिकात्मक माफी

प्रा. अविनाश कोल्हे  गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी…

Read more

वटवाघळांची दुनिया

सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…

Read more

‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला. त्याचा सदैव मान राखीन…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कुमार कांबळे :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…

Read more

महाप्रज्ञासूर्यास महाअभिवादन !

अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय रिझर्व्ह बँक

-प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आपला डीएस्सीसाठीचा प्रबंध लंडन विद्यापीठात १९२० मध्ये सादर करतात. ज्या प्रबंधात त्यांनी भारतातील चलन व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये हिंदू आणि मुस्लिम राज्यांच्या राजवटीत…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

ज्ञानाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाढताहेत

-संजय सोनवणी मनुष्य येणाऱ्या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणाऱ्या  माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करण करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील…

Read more

ताव ‘डे’१९/११

 फक्त १२ वी पास असूनही  महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री,  मराठी भाषा मंत्री राहिलेले,  २०१९ नंतर अडगळीत टाकून दिलेले  पण नंतर पुनर्वसन केलेले,  भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  श्री. विनोद श्रीधर तावडे (६१ व)…

Read more