देश-विदेश

Cyber attacks : १५ लाखांवर सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न

मुंबई : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सात अ‍ॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गटांची…

Read more

Tharoor slams Trump: काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान तणावावरील अलिकडच्या टिप्पण्यांवर टीका केली आहे. या टिप्पण्या भारतासाठी ‘‘खूप निराशाजनक’’ आहेत. किंबहुना, त्यामुळे काश्मीर मुद्द्याचे…

Read more

LeT Terrorists killed: ‘लष्कर’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँमधील केलर भागात मंगळवारी सशस्त्र दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. (LeT Terrorists killed) या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने…

Read more

Modi warns Pakistan : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत

नवी दिल्ली : ‘‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,” अशा शब्दांत…

Read more

Air Marshal Bharti: पाकच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ल्याच्या अफवा

नवी दिल्ली : भारताने किराणा हिल्स येथील पाकिस्तानच्या कथित अणुऊर्जा केंद्रावर हल्ला झाल्याच्या अफवा सोमवारी फेटाळून लावल्या. ‘‘आम्ही तिथे जे काही आहे ते लक्ष्य केलेले नाही,’’ असे एअर मार्शल ए.के.…

Read more

V. Narayanan: भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत

इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या…

Read more

General Naravane slams: युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे

पुणे : युद्ध हे रोमँटिक नसते आणि तो बॉलिवूडचा सिनेमाही नसतो, अशा शब्दांत भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी टीका केली. (General…

Read more

Airports set to Reopen: भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद ठेवण्यात आलेली ३२ विमानतळे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५…

Read more

Stock market hike : शेअर बाजारात चार वर्षांतील उच्चांक

मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…

Read more

Pak Soldiers Killed : पाकचे ३५-४० सैनिक ठार

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या शस्त्रास्त्रांच्या धुमश्चक्रीत पाकचे ३५-४० सैनिक ठार झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर रविवारी भारताच्या तिन्ही…

Read more