India’s Win : भारताचा सलग दुसरा विजय
कोलंबो : प्रतिका रावलचे अर्धशतक आणि स्नेह राणाच्या पाच विकेटच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी पराभव केला. तिरंगी वन-डे मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. (India’s…
कोलंबो : प्रतिका रावलचे अर्धशतक आणि स्नेह राणाच्या पाच विकेटच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी पराभव केला. तिरंगी वन-डे मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. (India’s…
नवी दिल्ली : गुजरातमधील बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. १९९० मध्ये झालेल्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात भट्ट यांना ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी…
नवी दिल्ली : काँग्रेसने ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टने राजकीय पटलावर चांगलाच हल्लकल्लोळ माजवला आहे. त्यातही विशेषत: भाजपच्या गटात भलतीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पोस्टला उत्तर देण्यासाठी भाजपच्या आयटी सेलपासून…
मुंबई : प्रतिनिधी : सोन्याच्या उच्चांकी दरानंतर आज मंगळवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा चार हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर ९५ हजार ३१६ रुपयांवर आला आहे. सोन्याचा…
नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. मंगळवारी…
नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला सोमवारी (दि. २८) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) अश्विनने पद्मश्री स्वीकारतानाचा व्हिडिओ एक्सवरून…
नवी दिल्ली : तुम्ही महामार्ग बांधताय, पण लोक मोठ्या संख्येने मरताहेत त्यांच्या उपचाराची सोय कधी करणार, अशा शब्दांत फटकारल्यानंतर केंद्र सरकारने ‘गोल्डन अवर’ कॅशलेस उपचार योजना आठवड्याच्या आत सुरू करण्याची…
नवी दिल्ली : ओटीटी प्लॅटफॉर्मसह सोशल मीडियावरील अश्लीतता खूप गंभीर मुद्दा आहे. याचे नियमन करण्यासाठी कायदेविषयक पावले उचला, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले. (Obscene content in OTT) ओटीटी प्लॅटफॉर्मवरील…
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान तातडीने भारतात परतले. १४० कोटी लोकांना वाटले की हल्ल्याचे गांभीर्य ओळखून पुढील दिशा ठरवण्यासाठी ते भारतात आले. परंतु त्यादृष्टीने त्यांनी काही केले…
परभणी : प्रतिनिधी : ‘‘एकाद्या देशात घुसुन निष्पाप लोकांना मारतील तर तो देश शांत बसणार नाही”, असा इशारा एमआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते महाराष्ट्रातील परभणी येथील…