ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन
नवी दिल्ली : महाराष्ट्र भूषण प्राप्त जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार (वय १००) यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. उत्तर प्रदेशातील नोएडातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९ फेब्रुवारीला ते…
नवी दिल्ली : महाराष्ट्र भूषण प्राप्त जागतिक किर्तीचे शिल्पकार राम सुतार (वय १००) यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. उत्तर प्रदेशातील नोएडातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९ फेब्रुवारीला ते…
भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्डसंबंधी २०१२ साली दिल्लीतील एका न्यायालयात खासगी याचिका दाखल केली. त्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं. सोनिया आणि राहुल यांनी…
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…
आग्रा : उत्तर प्रदेशातील मथुरा जवळील यमुना एक्सप्रेसवर धुक्यामुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. अपघातात अनेक बसेसना आग लागल्याने बसेस जळून खाक झाल्या. अपघातात…
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहूल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीच्या दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सोनिया आणि राहूल गांधींना…
ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका…
कोल्हापूर : प्रतिनिधी : विश्वासार्हतेच्या जोरावर देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक पुरस्कारार्थी हे खऱ्या अर्थाने देशाचे नवरत्न आहेत असे गौरोउद्गगार केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास…
कोलकोता : जगभरातील फुटबॉल शौकिनाच्या गळयातील ताईत असलेला अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी कोलकोता येथे उभारण्यात आलेल्या ७० फूट उंची…
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…
नवी दिल्ली : लोकसभेत एसआयआर चर्चेत राहूल गांधींनी अमित शहांना खुले आव्हान दिल्यावर अमित शहा यांनी माझ्या भाषणाचा मी निर्णय घेईन असे उत्तर दिले. त्यावेळी अमित शहांनी चुकीचे शब्द उच्चारले.…